कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निकाल

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2019 साली भाजप सरकारने जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण 23 अर्ज दाखल करण्यात आले होते. आज (सोमवारी) या सर्व अर्जांवरच सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने “370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच होता” असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. … Read more

ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!! कलम 370 बाबत भाजप- मेहबुबा मुफ्तीमध्ये नेमकं काय ठरलं होतं?

uddhav thackeray mufti bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल बिहार येथील पाटणा मध्ये विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती सय्यद यांच्या शेजारी बसल्याने भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनीही भाजपला जशाच तस उत्तर देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. … Read more

फडणवीसांच्या टीकेला रोहित पवारांनी दिले 8 ट्विटद्वारे ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या चार पक्षांमध्ये राजकीय टीका टिपण्णी केली जात असल्यामुळे राजकीय वाटेवर चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध शिवसेना आणि मनसे विरोध राष्ट्रवादी असा पक्षांतील मोठ्या नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करत थेट शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता … Read more

फडणवीसांचा तब्बल 14 ट्विटद्वारे शरद पवारांवर हल्लाबोल; ‘या’ मुद्यांवरून साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती मनसेश भाजपकडून टीका करत निशाणा साधला जात आहे. आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकामागून एक अशी तब्बल 14 ट्विट करून पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी शरद पवार यांनी कलम 370 बद्दल केलेल्या भाष्याचा दाखला दिला आहे. तसेच जातीयवादी राजकारण … Read more

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले,”आम्हांला अमेरिका-भारता सारखेच संबंध हवे आहेत”

imran khan

इस्लामाबाद । अमेरिकेने युद्धग्रस्त अफगाणिस्तान सोडल्यानंतर पाकिस्तान आणि त्या प्रदेशात पाकिस्तान काय भूमिका घेवू शकते याकडे अधोरेखित करीत पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी म्हटले आहे की,”पाकिस्तानला अमेरिकेसारख्या वॉशिंग्टनबरोबर “सुसंस्कृत” आणि “समान” संबंध हवे आहेत जसे कि ब्रिटन किंवा भारताशी आहेत.” ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान खान यांनी म्हंटले आहे. ऑगस्ट 2018 … Read more

दिग्विजय सिंह यांच्या ‘त्या’ विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजप – काँग्रेसमध्ये नवा राजकीय कलगीतुरा

digvijay singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था: ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेचे कलम 370 हटवलं. मात्र त्यावेळेला कलम 370 बाबत केलेलं दिग्विजय सिंह यांचं विधान आता जोरदार चर्चेत आले आहे. ‘क्लबहाऊस’ या ॲप मधील लाईव्ह चर्चेदरम्यान एका पाकिस्तानी पत्रकाराशी बोलताना दिग्विजयसिंह यांनी 370कलम बाबत विधान केलं होतं. त्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल … Read more

तब्बल ५५० दिवसांनी काश्मीरमध्ये 4G हायस्पीड इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु; मात्र…

श्रीनगर । ०५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले होते. या दिवसापासून सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. प्रदीर्घ काळ इंटरनेट सेवा ठप्प राहिल्यानंतर आता तब्बल ५५० दिवसांनी 4G हायस्पीड इंटरनेट सेवा पूर्ववत सुरु होणार आहे. पुढील आठवड्यापासून स्थानिकांना 4G इंटरनेट स्पीड उपलब्ध करून देण्यात … Read more

370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय बदल झाला? संजय राऊतांचा भाजपला सवाल

sanjay raut

मुंबई । चार दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांना मज्जाव करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काश्मीर नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तरुणांना श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावू न देणे हा भारताच्या संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान केला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीचे … Read more

‘ट्रायल’ म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये ‘४जी इंटरनेट’ सेवा सुरु करण्याची केंद्राची तयारी

नवी दिल्ली । कलम ३७० काढून रद्द केल्यांनतर गेल्या वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सुविधा ठप्प आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये इंटरनेट पुन्हा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यानुसार १५ ऑगस्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील काही भागात ४ जी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरच्या प्रत्येकी एका जिल्ह्यात हाय स्पीड इंटरनेट सुविधा अगोदर … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये IPC आणि CrPCसह ३७ केंद्रीय कायदे लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी दिलेल्या मंजुरीनंतर जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात भारतीय दंड संहिता ( IPC ) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) यासह ३७ केंद्रीय कायदे लागू करण्यात आले आहेत. या कायद्यांमध्ये नागरी प्रक्रिया संहिता, भारतीय वन कायदा, प्रेस काउंसिल एक्ट आणि जनगणना कायदा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी कलम ३७० जम्मू-काश्मीरमध्ये अस्तित्वात … Read more