बस आणि ट्रकची जोरदार धडक; भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू; 27 जण जखमी

Assam Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी सकाळी आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात बस आणि ट्रकची धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे तर तब्बल 27 जण जखमी झाले आहेत. ही घटना बरोबर आज राष्ट्रीय महामार्ग 37 वरील डेरगाव येथे पाच वाजता घडली आहे. सध्या या … Read more

बच्चू कडूंच्या ‘ त्या’ वक्तव्यावरून आसामच्या विधानसभेत गदारोळ; अटकेची मागणी

Bachchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या एका विधानामुळे आसामच्या विधानसभावनात विरोधकांनी गदारोळ केला. येव्हडच नव्हे तर बच्चू कडू याना अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अखेर यानंतर बच्चू कडू यांनी माफी मागितली आहे. चला जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? बच्चू कडू नेमकं काय म्हणाले … Read more

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर महाराष्ट्रात नसून ते आसाममध्ये; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

Bhimashankar Temple Himanta Biswa Sarma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी सहावे ज्योर्तिलींग आहे. भीमाशंकराचे मंदिर हे पुणे जिल्ह्यात आहे. मात्र, भीमाशंकराचे मंदिर महाराष्ट्रात नसून ते आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी केला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दावा करत पर्यटन विभागामार्फत एक जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्याने यावरून महाराष्ट्रातील राजकारण … Read more

मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Hemant Biswa Sarma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुस्लीम समाजातील पुरुषांच्या विवाहबाबत आणि त्यांच्या एकापेक्षा जास्त असलेल्या पत्नीबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी मोठे विधान केले आहे. “स्वतंत्र भारतात राहणाऱ्या कोणत्याही पुरुषाला तीन ते चार महिलांशी लग्न करण्याचा हक्क नाही. मुस्लीम पुरुष एकापेक्षा जास्त लग्न करू शकतात पण मुली शाळेत शिकू शकत नाहीत. कारण AIUDF च्या प्रमुखांच्या सल्ल्यानुसार … Read more

आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 180 आमदारांसह काल गुवाहाटी गाठली. यावेळी त्यांनी तेथील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. या भेटीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ … Read more

विक्रमी पावसानंतर मेघालयातील मावसिनराममध्ये निसर्गाने केले रौद्र रूप धारण

record rain

शिलाँग : वृत्तसंस्था – मागच्या आठवड्यात पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाने (record rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात तर विक्रमी पाऊस (record rain) झाला आहे. मेघालयातील मावसिनराम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस (record rain) पडतो. या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेथील एका धबधब्याचा आहे. व्हिडीओ पाहताना तुम्हाला ढग खाली आल्याचा … Read more

गुवाहाटी पालिका निवडणुकीत भाजपाला 60 पैकी 58 जागा तर काॅंग्रेसला भोपळा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आसाममधील गुवाहाटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने एकहाती सत्ता मिळवली आहे. सत्ताधारी भाजपने एकूण 60 जागांपैकी तब्बल 52 जागा व मित्रपक्षांने 6 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आली नाही. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. गुवाहाटी नगरपालिकेत भाजपाची सत्ता … Read more

जगप्रसिद्ध मुखवटे तयार करणारे आसाममधील बेट; जगभरातून मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लवकरच भारताच्या ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य आसाममध्ये विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. इथल्या प्रत्येक चरणात आपल्याला कला आणि संस्कृतीचा एक अद्वितीय संगम देखील दिसेल. या राज्याच्या प्रत्येक भागात संस्कृती आणि कला विखुरलेल्या आहेत. अशीच एक जागा म्हणजे माजुली बेट जे जगातील सर्वात मोठे बेट नदीवर आहे. माजुलीचे वैशिष्ट्य फक्त येथे मर्यादित नाही, … Read more

‘या’ राज्यात सरकार देणार मुलीच्या लग्नात सोनं; जाणून घ्या ‘ही’ योजना

गुवाहाटी । लग्न सोहळ्यात वधूला सोन्याचे दागिने देण्याची प्रथा तशी जुनीच आहे. अशावेळी गरीब आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात सोनं देण्यासाठी प्रचंड (Gold Price) आर्थिक ताण सहन करावा लागतो. पण आसाम राज्यात आता मुलीच्या आई-वडिलांची ही चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यताआहे. कारण आसाम सरकारने राज्यातील मुलींच्या लग्नात सोनं देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ … Read more

‘या’ कारणांमुळे मार्च 2021 पासून वाढू शकते One Nation One Ration Card ची अंतिम मुदत, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय लोकशाही आघाडी मोदी सरकारच्या वन नेशन, वन रेशन कार्ड या योजनेची अंतिम तारीख मार्च 2021 पासून वाढविली जाऊ शकते. आतापर्यंत 24 राज्यांनी या योजनेत सामील होण्याचे मान्य केले आहे. इतर राज्यांच्या स्थितीबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली-पीडीएसचा (Public Distribution System-PDS) लाभ घेणारे लोक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन … Read more