भाजपच्या डावपेचांना महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही : नवाब मलिक यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या पावसाळी अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद निवड व आरक्षण मुद्यांवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. बुधवारी दिवसभरात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना, भाजपमधील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल करीत टीकास्त्र सोडले आहे. आम्ही बोलू तोच कायदा, बोलू तेच होणार असे म्हणणाऱ्या भाजपने … Read more

सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांवर पुन्हा दाखवला विश्वास सोपवली महत्त्वाची जबाबदारी

sonia & ashok chavhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नुकत्याच पश्चिम बंगाल आसाम केरळ तमिळनाडू आणि पद्दुचेरी इथं झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. काँग्रेसच्या कामगिरीवर काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पराभवानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नुकतीच बैठक झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाच राज्यातील पराभवाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण … Read more

…. तर मग ममतांनी भाजपसोबत हातमिळवणी करावी; काँग्रेसनं सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. निवडणुकीनंतर टीएमसीला बहुमताची कमतरता असली तरी पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका न्युज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी बोलत होते. चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे कि ममता बॅनर्जींनी मागच्या दहा वर्षात काँग्रेसला बंगालमध्ये ठरवून उद्धवस्त केलं. आमचा पक्ष सत्ते येण्यासाठी … Read more

‘शेतकरी संघटना’ २८८ जागा लढवणार- रघुनाथ दादा पाटील

सातारा प्रतिनिधी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपआपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शेतकरी संघटने’चे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी देखील शेतकरी संघटना पक्षाची विधानसभेसाठी आपली भूमिका मांडली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व २८८ जागा लढवणार लढवणार असल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी आज दिली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more

थोरतांच्या बालकिल्यात विखेंचा सुरुंग

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सतत याना त्या कारणाने चर्तेत असतेच. त्यात विखे अन थोरातांचा वाद तर उभा महाराष्ट्राला माहित आहे. दोघेही एकाच पक्षात होते तोपर्यंत पक्षांतर्गत राजकारण चांगलेच रंगत होते. परंतु आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकतेच भाजपात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा कॉग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत बाळासाहेब थोरतांच्या बालकिल्यात विखेंनी सुरुंग लावला … Read more

तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ शिवसेनेचा तुम्ही का भांडताय?- नितीन बानूगडे पाटील

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे ‘विधानसभेसाठी तासगाव कवठेमंकाळ हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. इथं शिवसेनेचाच उमेदवार उभा राहील’ असे ठणकावत जागा शिवसेनेकडे असताना तुम्ही भांडताय कशाला? असा सवाल शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता केला. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते व जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला आणखी एक धक्का!!

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला विधानसभेच्या तोंडावरच आणखी एक धक्का बसला आहे. चव्हाण यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार आनंदराव  पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत स्वतःची भूमिका कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये जाहीर केल्यानंतर आठच दिवसात त्यांचे पुत्र प्रताप पाटील व पुतणे शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत. … Read more

अखेर मनसे विधानसभा निवडणूक लढणार ; राज ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरे यांची मनसे आता विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे महाराष्ट्र विधानसभेच्या १०० जागा लढण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’वर विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यांनी या बैठकीत निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात बातचीत केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव आदी जिल्ह्यात … Read more

आज होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे . त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी निवडणूक आयोग पत्रकार परिषद होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या दौ-यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानेही सर्व … Read more

‘नाणार रिफायनरी’बाबत सरकार करणार फेरविचार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी प्रतिनिधी। नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश कोकणात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत फेरविचार करु असं म्हटलं आहे. नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प आणण्याचा फेरविचार आम्ही करतो आहोत असं … Read more