महापालिकेचा बेकायदा नळांवर ‘आक्रोश’

  औरंगाबाद – शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात बेकायदा नळ कनेक्शन बंद करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, या पथकाने ज्या भागात नागरिकांच्‍या तक्रारी आहेत, तिथे बेकायदा नळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भावसिंगपुरा भागात एकाच पाइपलाइनवर हजारो बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते. त्यानुसार मंगळवारपासून … Read more

पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा

subhash desai

    औरंगाबाद – महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांच्या समन्वयाने औरंगाबाद शहराला मुबलक व समाधानकारक पाणी पुरविण्यासाठी विविध घटकांवर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला 15 द.ल.लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होणार असल्याचा विश्वास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सद्यपरिस्थिती पाहता … Read more

अखेर लेबर कॉलनीत पाडापाडी सुरू, 338 घरांवर बुलडोझर; स्थानिकांना अश्रु अनावर 

  औरंगाबाद – शहरातील लेबर कॉलनीवर प्रशासनाकडून सकाळी 6 वाजल्यापासून तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लोक वास्तव्यास होते. तोडक कारवाईमुळे परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. लेबर कॉलनीतील 70 टक्के सदनिका मंगळवार सायंकाळपर्यंत रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या. कॉलनी सोडताना अनेकांना अश्रू अनावर … Read more

मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद, 46 नगर परिषदांची मुदत संपली 

औरंगाबाद – मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद आणि 46 नगर परिषदांसह 2 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे … Read more

नियमित पाणीपुरवठ्यासाठी मनपाचा आजपासून नवीन प्रयोग

औरंगाबाद – उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जायकवाडी जलायशयातून येणारे पाणी अपुरे पडत असल्याने आता हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी या तलावापासून जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येत आहे. आजपासून महापालिकेने ही मोहीम हाती घेतली असून यानंतर तरी शहराची पाण्याची तहान भागतेय का? शहराला चार दिवसांनी पाणीपुरवठा होऊ … Read more

मनपा निधीतून शहरातील 81 रस्ते होणार गुळगुळीत

औरंगाबाद – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील 111 रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरू होतील. त्यासोबतच मनपा निधीतून शंभर कोटी रुपये खर्च करून 81 रस्ते गुळगुळीत करण्याचे नियोजन सुरू आहे. अंदाजपत्रक तयार करून प्रशासकांची लवकरच मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर लगेच निविदाही काढण्यात येणार आहे. निविदेत 50 कोटींचे दोन पॅकेज तयार केले जाणार असल्याची … Read more

फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचा औरंगाबादेत मोर्चा

Devendra Fadnavis

औरंगाबाद – महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपतर्फे पाण्याचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. याच संदर्भात शहरात भाजपतर्फे सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांच्या पाण्यासाठी आपण 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली होती. पण या नाकर्त्या सरकारने ती बदलल्याचा आरोप केले. आता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 20 मे पूर्वी महापालिकेवर … Read more

मनपाच्या नगररचना विभागातील प्रभारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात; नागरिकांनी फोडले फटाके

औरंगाबाद – महापालिकेतील बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेला नगररचना विभागातील प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी कक्ष प्रमुख संजय चामले याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तक्रारदार बिल्डरकडे लेआऊट मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या हप्त्यापोटी 3 लाख स्वीकारताना पकडण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेतील भ्रष्टाचाराचे … Read more

ईदनंतर लेबर कॉलनीतील घरे होणार जमीनदोस्त

dangerous buildings in Aurangabad

औरंगाबाद – विश्‍वासनगर-लेबर कॉलनीची जागा रिकामी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून तेथील रहिवाशांनी जागेचा ताबा सोडावा, कायद्याचा आदर राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. ताबा न सोडल्यास ईदनंतर ही जागा मोकळी करून घेण्यासाठी कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विश्‍वासनगर-लेबर कॉलनी येथील जागा मोकळी करण्याच्या … Read more

मनपाने इतिहासात प्रथमच वसूल केले 167 कोटी

औरंगाबाद – महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एका आर्थिक वर्षात 167 कोटी 18 लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. मालमत्ता करातून 129 कोटी, पाणीपट्टीतून 37 कोटी रु. मिळाले. महापालिकेच्या मालमत्ता विभागाने 7 कोटी 61 लाख रुपये वसूल केले. मागील पाच वर्षांमधील हाही एक उच्चांक असल्याची माहिती प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी … Read more