राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, अशी व्यक्ती…..

Sharad Pawar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र्रपतींनी मंजूर केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडी कडून या निर्णयाचे स्वागत केलं जात आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर महाराष्ट्राची सुटका झाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 7 वेळा खासदार, 2 वेळा राज्यपाल; कोण आहेत रमेश बैस? वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/SkfChRV8vy#Hellomaharashtra @RameshBais4 … Read more

शिंदे-फडणवीस सरकारला मुहूर्त मिळाला; ‘या’ दिवशी होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, दोघांच्या शपथविधीला एक महिना पूर्ण झाला तरी अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने तो केव्हा होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर महिनाभरानंतर शिंदे- फडणवीस सरकारला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला असून तो 5 ऑगस्ट रोजी होणार … Read more

संजय राऊत यांचा आवाज दाबण्यासाठी राजकीय हेतूनेच ईडीची कारवाई – आ. शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने काल कारवाई केली. त्याचे पडसात आज सातारा जिल्ह्यात उमटले. सातारा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही राऊतांवरील कारवाई व राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीवर निशाणा साधला. दोन-दोन वर्षे चौकशीच्या नावाखाली एखाद्याचा राजकीय जीवन नव्हे तर संसार … Read more

कोश्यारींच्या टोपीचा आणि अंतःकरणाचा रंग एकच; राज्यपालांच्या वक्तव्यावर पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर राज्यपालांविरोधात आंदोलन केली जात आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून “राज्यपालांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतःकरणाचा रंग याच्यात काही फारसा फरक नाही. दोन्हींचा रंग एकच आहे,” अशी टीका … Read more

राज्यपालांचे वक्तव्य नीचपणाचे; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

Uddhav Thackeray Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राज्यपालांचे वक्तव्य नीचपणाचे आहे असं म्हणत या राज्यपालांना कोल्हापूरी जोडा दाखवण्याची गरज आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत … Read more

नितेश राणेंकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन; म्हणाले की त्यांनी..

nitesh rane bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. नितेश राणे यांनी … Read more

राज्यात मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार आले आहे. या सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत या सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या मागचे खरे कारण … Read more

…तोपर्यंत मलाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा; शेतकऱ्याचे थेट राज्यपालांनाच पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान आता बीडच्या एका शेतकऱ्याने थेट राज्यपालांनाच पत्र लिहले असून राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून मलाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भातील पत्रच या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून … Read more

राज ठाकरे पाठोपाठ राज्यपालही औरंगाबादेत दाखल; दोघांचा मुक्कामही एकाच हॉटेलमध्ये

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जंगी सभा असल्याने राज्यभरातून मनसेचे नेते, कार्य़कर्ते दाखल झाले आहेत. अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्याहून महत्वाचे म्हणजे राज ठाकरे आणि कोश्यारी एकाच हॉटेलमध्ये उतरले आहेत. राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी वाटेत अहमदनगरजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा विचित्र अपघात … Read more

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; राज्यपालांच्या टिकेवरून आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Ashish Shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपवर निशाणा साधला. यावेळी संजय राऊतांनी राज्यपालांवरही टीका केली. या टिकेवरून भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला असून “हि भाषा राऊतांना शिबत नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असे शेलार यांनी म्हंटले. आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद … Read more