राज्यपालांचे निकाल बेकायदेशीर, तर मग सरकार कायदेशीर कसे? राऊतांचा रोखठोक सवाल

sanjay raut shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांचे वर्तन बेजबाबदार व घटनेला धरून नव्हते. बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची गरज नव्हती. राज्यपाल चुकले आहेत.” हे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यपालांच्या राजकीय लुडबुडीवर कठोर ताशेरे आहेत. जेथे राज्यपालांनीच निकाल दिला, तेथे त्यांनी शपथ दिलेले सरकार कायदेशीर कसे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सामनातील रोखठोक सदरातून त्यांनी सर्वोच्य … Read more

कोश्यारींचा राजीनामा मंजूर; राज्यपालपदी ‘या’ नेत्याची निवड

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला आहे. आपल्याला राज्यपाल पदातून मुक्त करण्यात यावं अशी विनंती काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी केली होती. त्याला राष्ट्रपती कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यांमुळे आता त्यांना पदावरून पायउतार व्हाव लागणार आहे. रमेश बैस हे आता … Read more

मुंबईत गुजराती कधी आले? वैभव घडवलं कुणी? सामनातून राज्यपालांवर निशाणा

sanjay raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापूर्वी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केलं होत. गुजराती राजस्थानी नसतील तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं राज्यपालांनी म्हणल्यानांतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर आपल्या सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातून टीकेची झोड उठवली आहे. मुंबईत गुजराती कधी आले? वैभव घडवलं कुणी? या मथळ्याखाली शिवसेनेने कोश्यारींवर निशाणा साधला … Read more

राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी; भास्कर जाधवांची बोचरी टीका

bhaskar jadhav koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घरगडी आहेत अशी बोचरी टीका शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यपालांसह भाजपवर तोफ डागली. भगतसिंह कोषारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा भास्कर जाधव यांनी समाचार घेतला. यावेळी भास्कर जाधवांनी राज्यपालांवर टीका करताना त्यांचा … Read more

राज्यपाल महोदय, महाराष्ट्र द्वेषाच्या आजारातून लवकर बरे व्हा; युवक राष्ट्रवादीचे खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यांनतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसही कोश्यारींवर आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून लवकर बरे व्हा असं म्हणत राष्ट्रवादीने राज्यपालांना खरमरीत पत्र पाठवलं आहे. राज्यपाल महोदय, आपण सातत्याने महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील महापुरुष यांचा अवमान करीत … Read more

कोश्यारींना राज्यपाल म्हणायचे की…; सामनातून टीकेचा बाण

sanjay raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपाल जात प्रांतात भेदाभेदी करून महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसाला पडला असेल तर … Read more

50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.? राज्यपालांच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

sanjay raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकामागून एक ट्विट करत राज्यपालांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे. हा महाराष्ट्राचा घोर … Read more

… तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही ; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे राज्यपाल सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता तर त्यांनी थेट मुंबईबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे . मुंबईतील … Read more

राज्याच्या इतिहासात असा बोगस राज्यपाल झाला नाही; अपक्ष आमदाराची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर नेहमीच भाजपची बाजू घेणारे असा आरोप विरोधक करत असतात. राज्यपालांच्या भूमिकेवरून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यातच आता अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्यपालांवर थेट टीका करताना त्यांचा उल्लेख बोगस राज्यपाल असा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, हे राज्यपाल फार विचित्र माणूस आहे. हे … Read more

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच बहुमत चाचणी पूर्ण करायला सांगितले आहे. त्याविरोधात ठाकरे सरकार सर्वोच न्यायालयात गेलं असून बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेचे मुख्य प्रदोत सुनील प्रभू यांनी हि याचिका दाखल केली आहे शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली असून अद्याप हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलांबीत आहे. अशा वेळी … Read more