भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आनंद तेलतुंबडेंना एनआयए कोर्टानं जामीन नाकारला

मुंबई । भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप झालेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतील विशेष एनआयए कोर्टानं हंगामी जामीन नाकारला आहे. मुंबईतील एनआयए विशेष कोर्टानं जामीन नाकारताना त्यांना त्यांना ८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. सुप्रीम कोर्टानं तेलतुंबडे यांना तुरूंग प्रशासनासमोर शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं तेलतुंबडे हे १४ एप्रिल रोजी एनआयएच्या … Read more

‘तो’ निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच- शरद पवार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे का सोपवला? असा … Read more

भीमा-कोरेगाव हल्ला हा तत्कालीन भाजप सरकारचा पूर्वनियोजीत कट- जोगेंद्र कवाडे

भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे मुख्य सुत्रधार संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे आहेत. त्यांना अटक करून संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. भीमा-कोरेगाव हल्ला हा तत्कालीन सरकारपूरस्कृत होता पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ते सांगली येथे बोलत होते. बोलतांना कवाडे म्हणाले, भीमा-कोरेगाव मुद्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी यल्गार परिषदेतील विचारवंतांना तुरूंगात डांबण्यात आले. राज्य सरकार भीमा-कोरेगाव प्रकरणी पुन्हा चौकशी करावी सत्य बाहेर येईल. संभाजी भिंडे यांना अटक करूून त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कवाडे यांनी यावेळी केली.

भीमा कोरेगाव दंगल हे भाजप सरकारचंच षडयंत्र, शरद पवारांचा गंभीर आरोप

१ जानेवारी २०१८ साली पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे झालेली दंगल ही भाजप पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राज्याची पोलीस यंत्रणा वापरत ही दंगल घडवून आणल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत राहुल फटांगळे या युवकाला आपला जीव गमवावा लागला

काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास? 1 जानेवारी 1818 रोजी असे काय घडले, ज्यामुळे लाखो दलित बांधव या ठिकाणी येतात? वाचा सविस्तर

  हॅलो महाराष्ट्र टीम । पुणे प्रशासनाने राजकीय पक्षांना भीमा-कोरेगाव येथे कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असे सांगितले आहे. शासकीय पातळीवर सरकारकडून येथे कार्यक्रम घेण्यात येईल. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे घटनास्थळावर नजर ठेवली जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी … Read more

भीमा कोरेगाव प्रकरणात मला जाणून बुजून गोवले, संभाजी भिडेंची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका

प्रथमेश गोंधळे, सांगली – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणावर भाष्य केले. भीमा कोरेगाव प्रकरणी माझा कोणताही संबंध नाही. त्यादिवशी मी इस्लामपूर मध्ये मंत्री जयंत पाटील यांच्या सांत्वनासाठी गेलो होतो, या प्रकरणात निष्कारण मला गोवले आहे. या मागे दुष्टबुद्धी बारामती की तेरामतीची आहे हे मला माहित नाही,या भाषेत त्यांनी शरद … Read more

एल्गार परिषदे प्रकरणी पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य; पवारांचे सरकारसह पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

या घटनेत अनेक साहित्यिकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य असून, तत्कालीन पोलीस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केला

भीमा-कोरेगाव दंगलीत हेतुपुरस्सर गुन्हे नोंदविले आहेत- धनंजय मुंडे

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

भीमा-कोरेगावच्या निमित्तानं मागच्या सरकारनं आंबेडकरवादी चळवळीला बदनाम केलं – जितेंद्र आव्हाड

मागील सरकारच्या काळात भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत दलित चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून सदरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केली आहे.

ब्रेकिंग ! मिलिंद एकबोटे यांच्यावर चाकूने हल्ला

Untitled design

पुणे प्रतिनिधी | भीमा कोरेगाव येथे घडलेल्या दंगली नंतर वादाच्या भोवऱ्यातसापडलेल्या मिलिंद एकबोटे यांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या सहकार्यावर देखील चाकूने वार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मिलिंद एकबोटे कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या ठिकाणी विवेक पंडित या इसमासोबत मिलिंद एकबोटे यांची … Read more