बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे, शिवसेनेत रंगणार सामना; सेना ५० उमेदवार उभे करणार

मुंबई । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या बदनामीचा शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 2015 मध्ये शिवसेनेने 80 जागा लढवत 2 लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.याशिवाय बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामना रंगणार … Read more

बिहार विधानसभा दंगल: लालूपुत्र तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

पाटणा । राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्ये प्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजदचे नेते तेजप्रताप यादव व अनिल कुमार साधू यांच्यासह ६ जणांविरोधात एफआयआरची नोंद केली आहे. राजदसाठी बिहारमध्ये विधनासभा निवडणुकीच्या हा एक मोठा झटका बसला आहे. मलिक यांच्या कुटुंबाकडून नोंदवल्या गेलेल्या तक्रारावरून तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, … Read more

एमआयएम पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी उतरली बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंत राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची २५ सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. त्यामुळे बिहारमध्ये काय निकाल येतात याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे. अशा वेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभा लढवत असल्याची घोषणा काही … Read more

NDA ने आम्हाला बिहार निवडणूकी मध्ये पाच जागा द्याव्यात ; नाहीतर आम्ही स्वतंत्रपणे 15 जागांवर लढू – रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा घटक पक्ष आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष NDA च्या सोबत बिहार निवडणूकीमध्ये उतरेल. त्यामुळे आम्हाला देखील ह्या निवडणूकी मध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली … Read more

बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल करतो! संजय राऊतांचा टोला

मुंबई । बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल काल वाजलं आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असल्याचं काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. दरम्यान, शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.  याशिवाय बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी असंही … Read more

मारुती कांबळेचं काय झालं ? तसं आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? असं विचारावं लागेल- संजय राऊत

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं … Read more

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; ३ टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल

नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार … Read more

बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोग आज तारखा घोषित करणार

नवी दिल्ली । निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखा घोषित होणार आहेत. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या विधानसभा निवडणुका यावेळी तीन ते … Read more