भारत सरकारने बॅन केल्यानंतर TikTok ने मांडली आपली बाजू; केले ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल रात्री भारत सरकारने चीनच्या ५९ ऍपवर भारतात बंदी घातली आहे. ज्यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपद्वारे भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान … Read more

केंद्र सरकारने बंदी घातलेली ५९ अ‍ॅप कोणते ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतरही हा तणाव कायमच आहे. भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशभरातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती. सध्या सीमेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी गुप्तचर यंत्रणांनी चीनी अँपमधून भारतीयांची माहिती इतर देशांना पाठविली जात असल्याची माहिती दिली … Read more

अन आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला- जितेंद्र आव्हाड

मुंबई । लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशभरात संतप्त भावना उमटली होती.  भारतात मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची आयात होते. त्यामुळं चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी देशात मागील काही दिवसांपासून केली … Read more

भारत चीन युद्धजन्य परिस्थितीवर रामदेव बाबांचे मोठे विधान; म्हणाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सध्या बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 सैनिक शहीद झाले त्यामुळे देशभरातील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे तसेच देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी मोठी मोहीम सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे,बाबा रामदेव यांनी सरकारकडे आता आपण … Read more

चिनी उत्पादनांवर बंदी घालण्यापेक्षा, स्वयंपूर्ण होण्यावर भर द्या!- पी.चिदंबरम

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सध्या देशात चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मोहीमेने जोर पकडला आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांनी बाजारपेठेतून चीनची उत्पादने हद्दपार करण्यासाठी पद्धतशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनची आर्थिक कोंडी करणारी पावले … Read more

चीनी कंपन्यांसोबतच्या कोट्यावधी रुपयांच्या कराराबाबतचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनची उत्पादने आणि चिनी कंपन्या यांच्या विरोधात संपूर्ण देशभरात विरोध केला जात आहे. आयपीएलचा प्रायोजक असलेल्या विवोबरोबरचा करार संपुष्टात आणण्यासाठी बीसीसीआयसाठी सोशल मीडियावर तीव्र दबाव आणला जातो आहे. मात्र, मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केले होते की, आयपीएलमध्ये चिनी कंपनीकडून येणाऱ्या पैशांचा फायदा हा चीनला होत नसून भारताला … Read more

चायनीज अ‍ॅप मुळे असा वाढतो फ्रॉड होण्याचा धोका, जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. … Read more

BSNL आणि MTNLमध्ये चीनी उपकरणांच्या खरेदीवर बंदी नाही; टेलिकॉम कंपनी सचिवांचा खुलासा

नवी दिल्ली । सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैन्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनला कायमचा धडा शिकविण्याची मागणी जोर धरू लागली असून कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने चिनी उत्पादनावर बहिष्काराची मागणी केली आहे. यानुसार टेलिकॉम मंत्रालयाने BSNL, … Read more