इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे बुलढाण्यातील वातावरण पेटलं; गावबंद करून घटनेचा निषेध
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुलढाणा जिल्ह्यात एका युवकाने इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे चांगलेच वातावरण पेटले आहे. याठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत गावकऱ्यांनी टायर जाळून आणि गावबंद करून युवकाला अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. नेमकं काय घडलं? सदर … Read more