Government Scheme : सरकारची PDS योजना ठरणार फायदेशीर; स्वस्तात मिळणार ‘या’ गोष्टी

Government Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Scheme) दिवसागणिक वाढत जाणारी महागाई सर्वसामान्यांवर भारी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने महागाई नियंत्रित करण्यासाठी भारत ब्रँड लॉंन्च केला. भारत ब्रँडअंतर्गत किराणा सामानाची स्वस्त दरात विक्री सुरु करण्यात आली. ज्याचा फायदा साहजिक सर्वसामान्य जनतेला झाला. यानंतर आता भारत सरकार ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या Flipkart आणि Amazon सारख्या लोकप्रिय … Read more

16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश बंद; केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

Coaching Classes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस शाळांबरोबर कोचिंग क्लासेसचे प्रमाण देखील वाढत चालले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नवीन आणलेल्या नियमानुसार आता 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच सर्व कोचिंग क्लासेसला चांगले मार्क्स आणि रँक मिळवून देण्याची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. या मार्गदर्शक सूचना केंद्रीय … Read more

New Heat And Run Law: देशभरातून विरोध दर्शवण्यात आलेला ‘हिट अँड रन’ कायदा काय आहे?

New Heat And Run Law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतंच केंद्र सरकारने हिट अँड रन विधेयक पास केलं आहे. या विधेयकाला राष्ट्रपतीहिट अँड रन द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हे मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे आता कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या असून हा आता एक नवा कायदा बनला आहे. मात्र आता या कायद्यामध्ये करण्यात आलेल्यातरतुदींना देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. या कायद्यानुसार, एखादया अपघातात … Read more

खुशखबर!! आता ‘या’ लोकांना फक्त 600 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर; सरकारची मोठी घोषणा

Ujwala Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारकडून उज्ज्वला योजनेत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या सबसिडीत 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे, इथून पुढे उज्ज्वला योजनेच्या … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार पिकविमा रक्कम; सरकारकडून कंपन्यांना 406 कोटी रुपये वितरीत

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारकडून चालू करण्यात आलेली “एक रुपयात पिकविमा” योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिश्याचे तब्बल 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केले आहेत. मुख्य म्हणजे, राज्यातील 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी यावर्षी पिकविमा भरला आहे. राज्य सरकारकडून वितरित करण्यात आलेली रक्कम साधारणता 20 … Read more

मोदी अजूनही झोपेत आहेत; मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून भाजप नेत्यानेच थेट सुनावलं

PM modi manipur violence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणावरून देशभरातील विरोधक मोदी सरकारवर आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) “INDIA” च्या आघाडीविषयी चर्चा करतात. मात्र त्यांना मणिपूरमधील घटनेवर प्रतिक्रिया देता येत नाही अशी जोरदार टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच भाजपच्याच एका नेत्याने नरेंद्र मोदींवर टीका करत … Read more

2 राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र काय करणार? सीमावादावर भाजपने हात झटकले?

modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा जोरदार गाजला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मात्र 2 राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र काय करणार … Read more

पुण्यात 500 कोटींच्या प्रकल्पाला केंद्राकडून मंजूरी; 5 हजार तरुणांना रोजगार मिळणार

fadanvis modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात येणार अनेक प्रकल्प अन्य राज्यात हलवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं होत. विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. मात्र आता महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅनुफॅक्चरिंग क्लस्टरच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यामुळे 5 … Read more

राज ठाकरेंची मोदींवर टीका; म्हणाले, प्रत्येक प्रकल्प….

raj thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आधी वेदांता फॉक्सकॉन आणि आता नागपूर येथे होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशातील सर्व राज्ये मोठी झाली पाहिजेत. … Read more

PM Kusum Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! सौरपंप खरेदीवर 90% अनुदान; असा घ्या लाभ

PM Kusum Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भारत (PM Kusum Yojana) हा कृषिप्रधान देश असला तरी देशातील बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाण्याच्या समस्येचा थेट परिणाम पिकांवर होतो. प्रत्येक शेतकरी सिंचनासाठी महागडे साधन वापरू शकत नाही. यासाठी सरकारकडून वेगवेगळे सिंचन योजना रावबल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात मध्ये लोकांना संबोधित … Read more