आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय? अजित पवारांचा रोखठोक सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत आपल्या आमदारांसोबत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्यावर अनेकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी एक महत्वाचे वक्तव्यं केले आहे. “आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडले काय? आपली कामे होत आहेत. जे सर्वजण आपल्यासोबत आले, ते सगळे … Read more