History Of Pune : औरंगजेबाने बदललं होतं पुण्याचं नाव; छ. शिवरायांच्या निधनानंतर किल्ल्यांच्याही नावात केला होता बदल

History Of Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pune) पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाय पुण्याची खाद्य संस्कृती, पुरातन वास्तू जगभरात प्रसिद्द आहेत. तसेच पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. इथे मैलो दूर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. आज जगाच्या नकाशात पुण्याची स्वतंत्र ओळख आहे. पुण्यात मराठ्यांचे वास्तव्य आणि त्याच्या खुणांचे दाखले आजही आहेत. पुण्यात … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘ज्ञानी, जिज्ञासू, धाडसी…’; ‘असे’ होते छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhatrapati Shivaji Maharaj) आज महाराष्ट्रात तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ किंवा ‘रयतेचा राजा’ म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अत्यंत भव्य, प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. या इतिहासातून शिवरायांच्या स्वभावातील काही गुणधर्मांचे विशेष वर्णन करण्यात आले आहे. … Read more

आठवा मराठ्यांचे शौर्य!! युनेस्कोच्या मान्यतेसाठी भारताने पाठवली शिवरायांच्या 12 किल्ल्यांची नावे

Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे जतन व्हावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन वेगवेगळे उपाय योजना राबवत आहे. आता शासनाने युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये (World Heritage Site) समाविष्ट करण्यासाठी 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोकडे पाठवली आहेत. युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024 – 25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 12 किल्ल्यांची नावे पाठवली आहेत. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा … Read more

शिवरायांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल; शिवप्रेमींकडून संताप व्यक्त

shivray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ख्रिश्चन धर्मगुरूंना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच अंगलटी आले आहेत. या धर्मगुरुंविरोधात गोव्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरा असे या ख्रिश्चन धर्मगुरुचे नाव असून त्यांनी शिवाजी महाराजांकडे तुम्ही दैवत म्हणून कसे पाहू शकता असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा … Read more

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कराडात निघाली ‘शिवराज्य बाईक रॅली

Shivrajya Bike Rally Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवरायांचा अखंड जयघोष, मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कराड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कराड भाजपच्या वतीने शिवतीर्थ (दत्त चौक कराड) ते सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे स्मृतीस्थळ अशी ‘शिवराज्य बाईक रॅली’ काढण्यात आली. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली … Read more

रायगडावरून मुख्यमंत्र्यांच्या 3 मोठ्या घोषणा!! उदयनराजेंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी

eknath shinde on raigad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदा 350 वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर आज किल्ले रायगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिमाखदार असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. तसेच भाजप खासदार उदयनराजे भोसले … Read more

Satara News : भर सभेत तलवार फिरवत उदयनराजे भोसलेंचा शिवेद्रराजेंना इशारा; म्हणाले कि…

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील आंबळे येथे नुकत्याच झालेल्या एका सभेत खा. उदयनराजे भोसले यांनी तलवार हातात घेऊन फिरवली. आणि भाषणावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना नाव न घेता इशारा दिला. “जे लोक तंबी देण्याचं काम करत आहेत. जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल तर वाकड्या नजरेने बघू नका. काही लोकांना असं वाटतं की हा … Read more

दिल्लीत छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारा; उदयनराजेंचं अमित शहांना पत्र

udayanraje amit shah

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्याचे राज्यसभा खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत भव्य असे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे पत्रही त्यांनी अमित शाह याना दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे … Read more

छत्रपती शिवरायांना वंदन करुन रोहित- ऋतुजाने बांधली लग्नगाठ

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके समाजात अनेक लग्न समारंभ होत असतात. मात्र, काही लग्न समारंभ एका विशिष्ट अशा कारणांनी चांगलीच चर्चेत येतात. असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील किसन धोंडिबा साळुंखे यांचे चिरंजीव रोहित आणि शामगांव (ता. कराड) येथील सदाशिव पोळ यांची कन्या ऋतुजा यांचा विवाह सोहळा नुकताच … Read more

शिवाजी महाराज जर नसते तर…; शहांनी यशवंतराव चव्हाणांच्या ‘त्या’ वाक्याची आठवण करून दिली

amit shah shivaji maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज पाकिस्तानची बॉर्डर आपल्या घराजवळ राहिली असती या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याची आठवण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करून दिली. आणि शिवरायांना जन्मदिनी अभिवादन केलं. आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी … Read more