हिंगणघाट जळीतकांड: आरोपीला लवकरात लवकर फासावर लटकवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची गेल्या सात दिवसांपासूनची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. तिचा … Read more

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांना सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटलं आहे. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. यांवर मुख्यमंत्री … Read more

शिवसेना धर्मसंकटात! मुख्यमंत्री तारखेनुसार तर शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी करावी असा शिवसेनेचा नेहमी आग्रह राहिला आहे. त्यानुसार शिवसेना शासकीय तारखेला फाटा देत तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. मात्र, आता राज्यात महा विकास आघाडीचं सरकार असून उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा शिवजयंती साजरी करण्यावरून … Read more

मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला असून मार्चमध्ये कर्जमुक्ती होणार- मुख्यमंत्री ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या वर्षी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान केलं. दरम्यान, राज्यात निवडणूक पार पडल्या आणि मोठ्या सत्तासंघर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झालेल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यन्तचे कर्जमाफी जाहीर केली. दरम्यान, या कर्जमाफीनंतर विरोधाकांकडून टीका झाली. मात्र, सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत … Read more

शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रात सीएए  लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर सीएए लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का? अशी जळजळीत टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केली आहे. नालासोपारा येथील एका कार्यक्रमात शेलार यांनी शेलार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानावरून नवा राजकीय आता वाद निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसीय महाबळेश्वर दौऱ्यावर; कुटुंबासाठी घेतली ३ दिवसांची सुट्टी

आधी शिवसेनेचा भाजपसोबत मुख्यमंत्रीपदावरून वाद, या वादात आरोप-प्रत्यारोपांना समोर जाणे, नंतर भाजपशी युती तुटणे, नवी सत्तासमीकरण जुळवत सत्तेत नव्या सहकाऱ्यांसोबत बसतांना झालेली दमछाक, दरम्यानच्या पत्रकार परिषदा, राज्यातील ओल्या दुष्काळ पाहणीचे दौरे असा प्रवास करत अखेर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला कोल्हापुरातील शिवभोजन योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद

सर्वांना जय महाराष्ट्र ! दादा, समाधानी आहात का? शिवभोजन थाळी कशी आहे? योजना आवडली का? सरकार स्थापन होवून आज दोन महिने पूर्ण होत आहेत; केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे, हे सर्व आशीर्वाद घेण्याचे काम आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथील रूद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंटमधील शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे संवाद साधला.

‘माझं घड्याळाचं दुकान नाही मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. गुरूवारी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उदघाटनावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.