‘हे तर जुम्मे के जुम्मे सरकार’; केंद्रीय मंत्री दानवेंनी केले राज्य सरकारचे नामकरण

    औरंगाबाद – शहरातील भीषण पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या औरंगाबादकरांचे प्रश्न मांडण्यासाठी भाजपने आज भव्य जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते.   यावेळी सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास … Read more

पाणीप्रश्नावर मनसेची पाणी संघर्ष यात्रा सुरू 

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून शहरात पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हाच मुद्दा मनसेने उचलून धरला असून आज शहरातून पाणी संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे. शहरातील 55 वॉर्डांमधून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलतं करणार आहेत. नागरिकांच्या पाणी समस्या पत्रावर लिहून घेतल्या जाणार असून जवळपास 25 हजार पत्र मनसेचे कार्यकर्ते लिहून घेणार … Read more

गृहमंत्रालय उद्धव ठाकरेंनी स्वतः कडे घ्यावे; चंद्रकांत खैरेंची भुमिका

uddhav thackeray

औरंगाबाद – भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तत्परतेने कारवाई करत नाहीत किंबहुना भाजपविरोधात वळसे पाटील आक्रमक भूमिका घेत नाहीत. यामुळे राष्ट्रवादीवर शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह खाते देखील स्वतःकडे घेऊन राज्याला योग्य दिशा द्यावी, अशी भूमिका शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे … Read more

‘गरीबांच्या घरकुलांचे नंतर पाहू, आधी आमदारांना घर देऊ’

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आमदारांना घरे बांधून देण्याची घोषणा केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयाविरोधात कन्नडमधील राष्ट्रवादी काँग्रेसनेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. कन्नडच्या आमदारांना मुंबईत घर देण्यासाठी भीक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गरीबांना घरकुल … Read more

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे ‘या’ दिवशी होणार अनावरण

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

  औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे (Online) उपस्थित राहणार आहेत. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित … Read more

‘आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या…’

st

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी 8 नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले संप अद्यापही सुरूच आहे. यासंदर्भात राज्य शासन कुठलाही निर्णय घेत नसल्याने शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील 172 कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात संपकरी … Read more

सामान्य जनतेला ‘दंड’; मंत्र्यांकडूनच नियमांचं ‘बंड’

mantri

औरंगाबाद – राज्यातील जलसंपदा विभागातर्फे गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात विविध प्रकल्पांतून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आगामी पाच ते सहा वर्षांत मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष संपेल. मराठवाड्याला शाश्वत व हक्काचे पाणी उपलब्ध करून दिल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण समन्वयक असलेल्या मराठवाडा अभियंता मित्र मंडळातर्फे रविवारी मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. परंतु या कार्यक्रमात व्यासपीठावर … Read more

ठाणे मनपा धर्तीवर औरंगाबादेतील घरांना कायमस्वरूपी मालमत्ता करमाफी द्या

date patil

औरंगाबाद – ठाणे मनपाच्या धर्तीवर औरंगाबाद मनपा क्षेत्रात 800 ते 1000 चौ.फु. पर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना कायम स्वरूपी मालमत्ता करमाफी देण्याचे निर्देश नगरविकास विभागास तात्काळ द्यावेत अशी मागणी शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे सविस्तर निवेदन देऊन केली असता मुख्यमंत्री सचिवालयाने या निवेदनाची गांभिर्याने घेत पुढील कार्यवाही साठी … Read more

मुख्यमंत्री लवकर बरे व्हावे; चंद्रकांत खैरे यांचे खडकेश्वराला साकडे !

kahire

औरंगाबाद – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे माजी खासदार आणि ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात आज सकाळीच महादेवाला अभिषेक केला. मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, असे साकडं खैरे यांनी ग्रामदेवतेला घातलं. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले हेदेखील उपस्थित होते. … Read more

शेतकरी उद्धवस्त, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; जलील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

औरंगाबाद – जिल्ह्यात पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली आहे. गेल्या आठवडाभर पावसाने होत्याचं नव्हतं केलंय. काढणीला आलेली पीकं डोळ्यादेखत वाहून गेलीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं हजारो-लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यामुळे उद्धवस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असल्याचं सांगत औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more