चांगली बातमी! 2018 नंतर पहिल्यांदाच नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीचा दर झाला कमी

नवी दिल्ली । केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी आहे. नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीच्या दरात (unemployment rate in India) घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ते 6.51 टक्के होते. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये बेरोजगारीचा दर 6.7 टक्के होता. यामध्ये शहरी बेरोजगारीचा दर सुमारे 7.07 टक्के होता, जो ऑक्टोबरमध्ये 7.15 टक्के होता. बेरोजगारीची ही आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) … Read more

कापणीच्या हंगामानंतरही ग्रामीण भागात वाढली बेरोजगारी, शहरी भागातील रोजगार आघाडीवर थोडासा दिलासा

नवी दिल्ली । कापणीचा हंगाम असूनही ग्रामीण भागातील ग्रामीण बेरोजगारीचा दर (Rural Unemployment Rate) 100 पेक्षा जास्त बेस पॉइंटने वाढला आहे. MGNREGA अंतर्गत सप्टेंबरच्या तुलनेत दरडोई रोजगाराच्या घटानंतर ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ऑक्टोबरमध्ये 6.9 टक्क्यांवर गेला आहे. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण … Read more

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना आता सरकार देणार अर्धा पगार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाच्या वेळी नोकरी गमावलेल्या कामगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे. हे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये रजिस्टर्ड असलेल्या कामगारांना 50% अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देतील. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 40 लाखाहून … Read more

सर्वसामान्यांना सरकारकडून मिळाला दिलासा, ‘या’मुळे सप्टेंबरमध्ये झाले बेरोजगारीचे प्रमाण कमी

हॅलो महाराष्ट्र । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार तसेच सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये ऑगस्ट 2020 च्या तुलनेत देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. CMIE च्या मते, सप्टेंबर 2020 मध्ये एकूणच नोकरी गमावण्याचे प्रमाण 6.67 टक्के होते, तर एका महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये 8.35 टक्के होते. … Read more

कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांना आता सरकार देणार अर्धा पगार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाच्या वेळी नोकरी गमावलेल्या कामगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत देण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे. हे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये रजिस्टर्ड असलेल्या कामगारांना 50% अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट देतील. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे 40 लाखाहून … Read more

भारतात पुन्हा वाढला बेरोजगारीचा दर; जाणून घ्या यामागची खरी कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. भारतदेखील याला अपवाद राहिलेला नाही. कमी झालेल्या मागणीमुळे देशात कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतातील बेरोजगारीचे प्रमाण हे गेल्या पाच आठवड्यांत सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. ग्रामीण भारतातही परिस्थिती वाईट आहे. धान्य लावणीचा हंगाम संपल्यामुळे बेरोजगारीचा दर हा गेल्या आठ … Read more

लॉकडाऊनमुळे तब्बल १२ कोटी लोक झाले बेरोजगार

नवी दिल्ली । कोरोनामुळे ओढवलेल्या लॉकडाउनचा जसा जागितक अर्थव्यस्थेवर परिणाम झाला आहे तसा भारतावर सुद्धा झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरु असलेल्या आतापर्यंतच्या दीर्घकालीन लॉकडाउनने देशातील १२ कोटींहून अधिक कामगारांना देशोधडीला लावले आहे. गेल्या महिनाभरात देशात १२ कोटी २० लाख बेरोजगार झाल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा … Read more