जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करा – पालकमंत्री सुभाष देसाई  

desai

औरंगाबाद – औरंगाबाद-अहमदनगर प्रस्तावित रेल्वे मार्ग, विभागीय क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येत असलेला ‘सिंथेटीक ट्रॅक’, संत एकनाथ महाराज संतपीठ, संत ज्ञानेश्वर उद्यान, सफारी पार्क,झकास पठार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘उभारी’ प्रकल्प असे अनेक प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात हातभार लावणारे आहेत. असे महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

pahni

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील महसूल मंडळापैकी 7 मंडळात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी नागद, सायगव्हाण, भिलदरी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली, नागरिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि घाटातील भूस्खलनामुळे उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 31 … Read more

वाळूज महानगरात 300 खाटांचे रूग्णालय उभारा : क्रांती सेनेची मागणी

औरंगाबाद | अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने वाळूज महानगरात तीनशे खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारावे अशी मागणी करणारे निवेदन अध्यक्ष संतोष तांबे पाटील आणि भाई नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आले आहे. वाळूज महानगर परिसर हा औद्योगिक परिसर असून राज्यातील देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून नागरिक या ठिकाणी रोजगारासाठी येत असतात. औद्योगिक वसाहतीसाठी … Read more

समृद्धी महामार्गामूळे औरंगाबाद ते शिर्डी रस्ता होणार फक्त दीड तासांचा

Samrudhi highway

औरंगाबाद | सध्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा समृद्धी महामार्ग माळीवाडा ते कोकमठाण पर्यंत जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. शिर्डी आणि औरंगाबाद मधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे हा यामागचा उद्देश आहे. औरंगाबाद वरून शिर्डीला जाण्यासाठी दोन ते अडीच तास … Read more

किमती दगडांची औरंगाबादेतून विदेशात तस्करी

precious stones

 औरंगाबाद  | शहरातून मुंबई मार्गे चीनसह विदेशात मौल्यवान दगडाची तस्करी करणारे रॅकेट समोर आले आहे. याप्रकरणी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशावरून खनिकर्म अधिकारी अतुल दौड ,अप्पर तहसीलदार निखिल धुरंधर यांच्या पथकाने एमजीएम आणि हरसुल परिसरातून 15 ब्रास किमती दगड जप्त केले आहेत . दरम्यान, याप्रकरणी आश्रम मोतीवाला आणि तराब मोतीवाला यांना नोटीस बजावण्यात आली आहे. … Read more

शहरापेक्षा ग्रामीण भागात दुप्पट लसीकरण केले जाणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

corona vaccine

औरंगाबाद |  शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या जास्त आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे लसीकरण गतीने व वेगाने झाले पाहिजे म्हणून यापुढे शहरात एक तर ग्रामीण भागात दोन या प्रमाणात लसीचे वाटप होणार आहे. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील लसीकरणाबाबत माहिती देताना चव्हाण म्हणाले शहरात लसीकरण होतच आहे. पण ग्रामीण भागात … Read more

श्रीरामनवमी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन

औरंगाबाद :  शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे.  शासन व जिल्‍हास्‍तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍यात येत आहेत.  परंतु सध्‍या कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव विचारात घेता आज 21 रोजी श्रीरामनवमी उत्‍सवानिमित्‍त शासन परिपत्रकान्‍वये मार्गदर्शक सूचना विहित करण्‍यात आलेल्‍या आहेत. श्रीरामनवमी हा उत्‍सव संपूर्ण … Read more

कोरोना प्रतिबंधासाठी समन्वयाने काम करावे

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने स्वयंप्रेरणेने आपली सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, असे आवाहन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या संघटनांच्या प्रतिनिधी सोबत असलेल्या कोरोना लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. या बैठकीत जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरण प्रमाण, उपलब्ध बेडची … Read more

जिल्ह्यात आयसीयू बेड दुपटीने वाढविणार ः जिल्हाधिकारी

औरंगाबाद | कोरोनाबाधित गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उपचाराच्या सुविधा कमी पडत आहेत. जिल्ह्यातील आयसीयू बेड वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा घेतला आहे. जिल्ह्यात २५७ व्हेंटिलेटर बेड असून ही संख्या दुप्पट करण्याचे नियोजन आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने आरोग्य सुविधांवर ताण वाढला आहे. जिल्ह्यातील आयसीयू बेडची संख्या कमी पडत आहे. ग्रामीण भागात संसर्गबाधित रुग्णांची संख्या … Read more

बिडकीन ग्रामीण रूग्णालयास आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

sunil chavan

औरंगाबाद : कोरोना विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी बनविण्यात आलेली प्रतिबंधात्मक लस पात्र व्यक्तींना अधिकाधिक प्रमाणात देण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी बिडकीन ग्रामीण रूग्णालयाच्या पाहणी दरम्यान दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, दररोज किमान 100 नागरिकांचे लसीकरण करण्यात … Read more