“मी भारतात पाऊल ठेवताच करोना नष्ट होईल”; स्वामी नित्यानंदचा अजब दावा

swami nityanand

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. आता कुठे हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र स्वतःला ईशवराचा अवतार समजणाऱ्या स्वयंघोषित संत नित्यानंदचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ‘ मी भारतात पॉल ठेवल्यानंतरच कोरोनाचा कहर थांबेल आणि कोरोना पूर्णपणे नष्ट होईल असा दावा करण्यात आल्याचे दिसत … Read more

पंतप्रधान मोदी आज 5 वाजता जनतेला संबोधित करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी हे आज संध्याकाळी ५ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. मोदी नेमकं कोणत्या मुद्द्यावरून बोलणार याकडे सर्वांचे देशवासियांचे लक्ष्य लागले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर मोदी बोलण्याची … Read more

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसाठी मोदीच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू मुळे जनतेची चिंता वाढली. त्यातच बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवत असून अपुऱ्या आरोग्य यंत्रणांमुळे सरकार हतबल झालं. यावरून देशातील सर्व विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं असून आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर 1 गंभीर आरोप केला आहे. कोरोना मुळे झालेल्या … Read more

सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधींनी डागली तोफ

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून चिंतेची बाब कायम आहे. त्यातच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांची कमतरता देखील कायम असून सर्वसामान्य लोकांची चिंता वाढली आहे.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी डागली तोफ डागली. … Read more

मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधडांकडून शिकावं; हर्षवर्धन यांनी राहुल गांधींना सुनावलं

rahul gandhi harshawardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारच्या कोरोना काळातील धोरणावर टीका करत आहेत. आता तर त्यांनी  न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला केंद्र सरकार वर कोरोनाच्या आकडेवारी वरून निशाणा साधला होता. त्यावर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींवर निशाणा साधला. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ … Read more

मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची स्मशानभूमी बनली – नाना पटोले

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची स्मशानभूमी बनली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते रायगड येथे बोलत होते. नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळेच आज देशाची … Read more

म्युकरमायकोसिसशी लढायलासुद्धा टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हातपाय पसरल्यानंतर चिंता वाढली आहे. कोरोनाचा आटोक्यात आणताना मोदी सरकार अपयश आले असून काँग्रेस नेते राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नव्याने आलेल्या म्युकरमायकोसिस रोगाशी लढायला देखील मोदी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगतील अस राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर … Read more

कोरोनाने आपण जवळची माणसं गमावली; डॉक्टरांशी बोलताना मोदींना अश्रू अनावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज मृत्यु होणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोना मुळे फक्त सर्वसामान्य माणसेच नव्हे तर दिग्गज लोकांनाही आपला जीव गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, … Read more

कोरोना परिस्थितीतील सर्वात अपयशी पंतप्रधान कोण ? मोदींना मिळाले ९० टक्के मतं

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषानूने अक्षरशः थैमान घातले आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे औषधं, ऑक्सिजन बेड्स आणि लसींच्या तुटवड्यामुळे अनेक स्तरांमधून केंद्र सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका केली जात आहे. जगभरात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न … Read more

मोदींच्या बैठकीत आम्हांला बोलूच दिलं नाही; ममता बॅनर्जी भडकल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश होता. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी … Read more