देश मनमोहन सिंग यांच्या हाती द्या, मग बघा कशी सर्व स्थिती नियंत्रणात येईल – काँग्रेस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच मुद्द्यांवरून मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारले होते. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही 12 सदस्यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.  याच पार्श्वभूमीवर डॉ मनमोहन सिंग यांना 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान करावे अशी मागणी मुंबईतील काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता असलेल्या … Read more

लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान मोदी सुद्धा गायब ; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशात कोरोनामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लस, … Read more

गाय मालकावर नाराज झाली तरी ती रुसून खाटीकाच्या घरी जात नाही, म्हणून आम्ही मोदींसोबतच आहोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आणन अवघड बनलं आहे. देशातील या कोरोना परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. करोनाच्या काळामध्ये सुरु असणाऱ्या या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते गजेंद्र चौहान यांनीही उडी … Read more

प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेचं ; अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका

modi anupam kher

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्या काही केल्या आटोक्यात येईना. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे बेड, व्हेंटिलेटर, आणि ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. करोनाच्या या भयंकर महामारीने जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी प्रथमच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खर अनुपम खेर हे … Read more

मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात मात्र…; ओवेसींनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आनणे अवघड बनल आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार वर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका केली आहे. पंतप्रधान स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू … Read more

देशाच्या आजच्या अवस्थेला फक्त मोदी सरकार जबाबदार ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

balasaheb thorat modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालय टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते आहे, असा सवाल काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतेही धोरण नाही. नियोजन … Read more

गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती; भाजप खासदारांचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोरोना विरोधातील लढाईची सूत्रे नितीन गडकरी यांच्या कडे द्यावी हा माझा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला असता तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. देशात करोना स्थिती बिकट होत चालली … Read more

देशात कोरोनाचे थैमान सुरूच; मागील 24 तासांत 4 लाखांहुन अधिक कोरोनाबाधित

corona test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. देशात लसीकरण चालू असून देखील कोरोना रूग्णांचा आकडा काही केल्या आटोक्यात येईना. कालच्या दिवसात 4 लाख 3 हजार 738 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले काही दिवस … Read more

कोरोनाचा हाहाकार सुरूच!! सलग दुसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण

corona test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हाहाकार केला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत देशात 1 कोटी  76 लाख 12 हजार 351 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी … Read more

केंद्र आणि राज्य सरकारांनो जागे व्हा; सोनिया गांधी यांचे आवाहन

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या करोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढलं आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार वाढल्याने, ती कोलमडत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला काही सूचना केल्या आहेत व देशवासियांना आवाहन देखील केलं आहे. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात … Read more