नियम पाळाच ! देशात एकाच दिवसात आढळले रेकॉर्डब्रेक 4 लाख नवे कोरोनारुग्ण

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासात तब्बल 4 लाख 1993 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी रेकॉर्डब्रेक ठरली आहे. तर मागील 24 तासात तब्बल तीन हजार 523 रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. मात्र दिलासादायक … Read more

भारताला कोविडची लस मोफत दिली पाहिजे; राहुल गांधींची पुन्हा एकदा आग्रहाची मागणी

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी आता देशभरात १ मेपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून, १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लस मोफत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली आहे. free /friː/adjective, adverb costing nothing, … Read more

लोक मरावेत अशीच केंद्राची इच्छा आहे असं दिसतंय; न्यायालयाचे मोदी सरकारवर ताशेरे

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना उपचार प्रोटोकॉलमध्ये बदल केल्याबद्दल आणि उपलब्ध ऑक्सिजनचा पूर्णपणे पुरवठा न करण्यात आल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. करोना उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर औषधाचा पुरवठा करण्यासंदर्भातील प्रोटोकॉलनुसार केवळ ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनाच हे औषध देण्यात यावे असं म्हटलं आहे. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना पुरेसे प्रमाणात आणि … Read more

जिंकलंस भावा ! कोरोना संकटात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भारताला मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान तरीही देशात आयपीएल स्पर्धा सुरू असून कोरोनामुळे क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यातून सोडून जात आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ने मात्र कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला 50 हजार डॉलरची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कमिन्सने याबाबतचं ट्वीट केलं आहे. … Read more

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, जनतेला मदत करा, हाच काँग्रेसचा धर्म आहे; राहुल गांधींचे आवाहन

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावताना देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना एक आवाहन केले आहे. जनतेची कामे करा,कोणत्याही परिस्थितीत जनतेचं दुःख दूर करा असे आवाहन राहुल गांधी यांनी केलं. याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन … Read more

देशात कोरोनाची भीषण परिस्थिती; गेल्या 24 तासांत सापडले तब्बल ३ लाख ४९ हजार ६९१ रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सुरूच असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून सध्या देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या … Read more

अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी …; राहुल गांधींची केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा विस्फोट केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला एक विनंती केली आहे. “अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या” असं राहुल … Read more

पाकिस्तानला मोफत लस मग देशाला का नाही? नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर निशाणा

nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात करोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनलेली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानला भारताने फुकट लस दिली मग देशातील नागरिकांना का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते … Read more

अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मतं मागितली, पण आता देशाचं स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत … Read more

11 ते 15 मे दरम्यान कोरोनाची दुसरी लाट गाठू शकते उच्चांक ; IITच्या वैज्ञानिकांचा अंदाज

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील कोरोनाची दुसरी लाट 11 ते 15 मे दरम्यान शिगेला जाईल. या काळात देशात 33 ते 35 लाख सक्रिय प्रकरणे असतील.आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या गणिताच्या मॉडेलवर आधारित अहवालानुसार मेच्या अखेरीस संसर्गाची गती वेगाने कमी होईल. शुक्रवारी देशात 3.32 लाखाहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर संसर्गामुळे 2,263 लोक ठार झाले … Read more