मोदी सरकारचा मोठा निर्णय..! जून पर्यंत मिळणार ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य

pradhnmatri garib kalyan yojana

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने हाहाकार माजला आहे. बहुतांशी राज्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा देत 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Government of India to provide free foodgrains under PM Garib Kalyan Ann Yojana … Read more

अरे देवा ! बंगालमध्ये आढळला कोरोनाचा नवा ‘ट्रिपल म्युटंट’, जाणून घ्या काय होणार परिणाम

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना विषाणूची ‘दुसरी लाट’ सतत विनाश करीत आहे. याक्षणी, ब्रिटन, ब्राझीलसह इतर देशांमधील डबल म्युटंट आणि इतर देशातून आलेली रूपे ही देशवासीयांच्या मनात चिंतेचा विषय होती, परंतु आता कोरोनाचे नवे रूप B.1.618 या ट्रिपल म्युटंट ने चिंता वाढली आहे.पश्चिम बंगालमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तज्ञ सूचित करतात की … Read more

मंदिरातील पुजाऱ्यांना बेड मिळेना…ओवैसी आले धावून मदतीला…होत आहे कौतुक

asuddin owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनानाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातल्या इतर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढीचा प्रमाण हे जास्त आहे. कोणाला बेड मिळत नाहीये तर कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे. तर कुणाला औषधे मिळत नाहीयेत. अशा परिस्थितीत हैदराबादमध्ये पुजार्‍यांना बेड मिळत नसताना एम आय एम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे … Read more

बापरे ! देशात एका दिवसात आढळले रेकॉर्डब्रेक 3 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनत चालली आहे. एका दिवसात देशात तब्बल ३ लाख 14 हजार 835 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील रुग्ण वाढीची ही रेकॉर्डब्रेक संख्या आहे. तर मागील 24 तासात 2,104 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने … Read more

देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती, तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असून यावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात यावे असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. राऊत यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य … Read more

देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का ? अमित शहांनी केलं हे महत्त्वाचे विधान

Amit Shaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील काही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण अशीच परिस्थिती चालू राहिली तर देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होणार का असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना विचारलं असता त्यांनी स्पष्टच उत्तर दिले. देशात लॉकडाउन लागू करण्याचा … Read more

कोरोनाच्या तुफानाला सर्वस्वी जबाबदार निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे – शिवसेनेचा हल्लाबोल

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातुन केंद्र सरकार वर टिकेचे बाण सोडण्यात आले आहेत. राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आली असती. कोरोनाच्या पहिल्या लाटेस चीन जबाबदार असेलही, पण आज जे दुसरे तुफान उठले आहे त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग … Read more

देशात कोरोनाचा कहर सुरूच; एकाच दिवसात 900 हुन आधिक जणांचा मृत्यू

aurangabad corona

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच असून मागील 24 तासात देशात 1 लाख 68 हजार 912 इतके नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात वेगाने करोना फोफावतो आहे. नवीन वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मुळं आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 इतकी झाली आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात … Read more

अहंकारी सरकारला चांगल्या सुचनांची ॲलर्जी, मजुरांना आर्थिक मदतीचे आवाहन :राहुल गांधी

नवी दिल्ली: 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. अशा सर्व बाबींमध्ये भरडला जातोय तो देशातील सर्वसामान्य वर्ग. केंद्र सरकार लसीकरण त्यासोबतच इतर उपाय योजना राबवत आहे. अशातच केवळ लसीकरण पुरेसे नाही तर मजुरांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले … Read more

देशात कोरोनाचा कहर, मागील 24 तासात 72 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशाभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवरीनुसार मागील 24 तासात देशात तब्बल 72,330 नव्या कोरोनाबाधित रुग्नांची भर पडली आहे. ही बाब चिंता वाढवाणारी ठरत आहे. मागील 24 तासात कोरोनातून बरे झालेल्या रुग्नांची संख्या 40,382 इतकी आहे. तर कोरोनामुळे 459 रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. नव्याने वाढलेल्या कोरोना … Read more