” ‘ओटीटी’व्दारे अस्सल लावण्या रसिकांसमोर येणार “- चैत्राली राजे

सांगली । कोरोनामुळे मराठमोळी महाराष्ट्राची लावणी व कलाकार अडचणीत आहेत. बदलत्या युगाप्रमाणे म्हणजे चित्रपट, नाटकाप्रमाणे लवणीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘नाद करायचा नाय’ हे अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये व्यवसायिक, पारंपारिक, स्टेजवरील लावण्या बघायला मिळणार आहे. जुन्या रसिकांसह नवी पिढी, महिलांनाही तो आवडेल, असा विश्वास प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे यांनी व्यक्त … Read more

मराठी साहित्य परिषदेतर्फे रंगणार नवोदितांचे साहित्य संमेलन

सांगली प्रतिनिधी । मराठी साहित्य परिषदेतर्फे सांगलीत भावे नाट्यगृहात रविवारी नवोदितांचे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. परिसंवाद, काव्य संमेलन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण असे त्याचे स्वरूप आहे. स्वागताध्यक्ष डॉ. जयश्री पाटील व परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांनी ही माहिती दिली. संमेलनाचे हे २८ वे वर्ष आहे. कोरोनास्थितीमुळे नाट्यगृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत कार्यक्रम होतील. संमेलनाच्या … Read more

Ashes Series : कोरोनाने ऑस्ट्रेलियाला घाबरवले ! संघ घराबाहेरही पडत नाही; आता इंग्लंडशी भिडणार

नवी दिल्ली । 8 डिसेंबरपासून Ashes Series सुरू होणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे इंग्लंडच्या अनेक मोठ्या खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेण्याविषयी म्हंटले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ECB) येत्या आठवड्यात या मालिकेबाबत अंतिम निर्णय घेऊ शकते. कोरोना नंतर गेल्या वर्षी जुलै मध्ये क्रिकेट परतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ घरा … Read more

1 रुपया महिना आणि 2 लाख विमा, ‘ही’ योजना काय आहे आणि त्याचा लाभ कसा मिळवायचा हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारीपासून लोकांना विम्याचे महत्त्व समजण्यास सुरुवात झाली आहे. लोकं लाइफ, हेल्थ, मेडिकल इन्शुरन्सबद्दल जागरूक होत आहेत. मात्र कोरोना महामारीमुळे इन्शुरन्स महाग झाले आहे. अशी अनेक लोकं आहेत ज्यांना इच्छा असूनही इन्शुरन्स मिळवता येत नाही. जी लोकं पैशांअभावी इन्शुरन्सचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना मदत करण्यासाठी सरकार इन्शुरन्सच्या बाबतीत पुढे आले आहे. … Read more

मनरेगाच्या कामाची मागणी वाढली, तरूणांची संख्या दुप्पट;80 वर्षांपुढील नागरिकांनाही मनरेगाच्या कामाचा आधार

मुंबई | अमर सदाशिव शैला |  गेल्यावर्षी करोनाची साथ पसरल्यानंतर देशात लागू केलेल्या टाळेबंदीमुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात श्रमिकांचे स्थलांतरण झाले. टाळेबंदीने अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने या श्रमिकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे अन्य साधन नसल्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) अनेकांना आधार मिळाला आहे. त्यातूनच गेल्यावर्षी देशात मनरेगात काम करणाऱ्यांचे प्रमाण … Read more

… कारण लग्न करणेही महत्वाचे आहे ! कोरोना काळात व्यवसाय, दैनंदिन खर्चापेक्षा तरुणांचे लक्ष लग्नावर जास्त; घेतली मोठी कर्जे

Marrage

नवी दिल्ली । आपल्या देशात लग्नसोहळा किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता की, कोरोना महामारीच्या काळातही मोठ्या संख्येने तरुणांनी लग्नाच्या नावाखाली लोन (Wedding loan) घेतले आहे. होय… साथीच्या रोगाने (Corona Pandemic) ने आपल्या देशात कर्ज घेण्याच्या आणि देण्याच्या परिदृश्यामध्ये तीव्र बदल घडवून आणले आहेत. नोकरी गमावणे, कमी उत्पन्न यामुळे अनेक लोकं आता कर्जावर … Read more

सणासुदीच्या काळात शनिवार रविवारी पूर्णवेळ मार्केट सुरू करा- व्यापारी वर्ग

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे शाळा महाविद्यालय, दुकाने, मॉल, मार्केट, बाजारपेठ सर्वच बंद ठेवण्यात आले होते. यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता निर्बंध शिथिल करण्यात आले असून ठराविक वेळ काळानुसार दुकाने, मॉल, मार्केट, बाजारपेठ सुरु करण्यात आले होते. सध्या शनिवार रविवार मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. आता सण … Read more

शहरात 15 जणांना झाला दुसऱ्यांदा कोरोना; अद्याप तिसऱ्यांदा बाधा नाही

Corona

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यातच कोणाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात पुन्हा पंधरा जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या पंधरा जणांपैकी कोणाला दोन तर कोणाला नऊ महिन्यात पुन्हा कोरोनाने ग्रासले आहे. महापालिकेकडून दुसऱ्यांदा कोरोना बाधित होणाऱ्यांची नोंद घेण्यात आली.यावेळी ही बाधितांची संख्या पंधरा वर गेल्याचे समोर आले. किमान दोन महिने … Read more

Johnson and Johnson ने भारतात कोरोना लसीच्या चाचणीचा प्रस्ताव मागे घेतला

covid vaccine

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने भारत सरकारला त्याच्या कोरोना लसीला लवकरच मंजुरी देण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु आता कंपनीने आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. कंपनीच्या या हालचालीमागचे कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली. परदेशी लस आयात करून भारत कोरोना महामारी … Read more

कोरोनाचे नियम पाळायला सांगणाऱ्यांकडून कोरोना नियम पायदळी; मनपा पथकाचे मात्र वराती मागुन घोडे

Municipal Squad

औरंगाबाद | कोरोनाची तीसरी लाट येणार आहे, ती खुप धोकादायक आहे, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा असे आरोग्य अधिकारी वारंवार सांगत आहेत. मात्र या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना नियमांना धाब्यावर बसवत सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा शल्य चिकित्सकांना काल एका हॉटेलमध्ये निरोप देण्यात आला. यावेळी कोरोना नियम अक्षरशः पायदळी तुडवण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चा तर पुरता फज्जा उडाला … Read more