औरंगाबाद येथील ‘त्या’ अपघाताला कोण जबाबदार? प्रत्यक्षदर्शनी घटना पाहिलेला कामगार म्हणतो…

औरंगाबाद प्रतिनिधि | जालना येथील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये शुक्रवारी पहाटे घडली आहे. या कामगारांनी आठवडा भरापुर्वीच गावी जाण्यासाठी पासची मागणी केली होती. मात्र मध्यप्रदेश सरकारने आठवडाभर दखल न घेतल्याने कामगारांवर मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे या अपघात किरकोळ जखमी असलेल्या मजुरांकडून मध्यप्रदेश सरकारच्या दिरंगाईवर ठेवण्यात आले आहे. … Read more

विशाखापट्टणम वायू गळतीला ईश्वरच जबाबदार ; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

मुंबई | ईश्वर जगातील प्रत्येक गोष्ट निर्माण करतो. त्याच्या इशाऱ्याशिवाय व्हायरस किंवा गॅस पसरु शकत नाही. मात्र आपण घटनांना देवाला जबाबदार धरत नाही, कारण आपण त्याला घाबरतो. अस ट्विट करत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी विशाखापट्टणम वायू गळतीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचं हे ट्विट सद्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. God by definition … Read more

Sunday Special | ‘खुल्लमखुल्ला’ जगलेल्या ऋषी कपूर यांची गोष्ट

निवांत, सदा हसतमुख, फ्रेश, विनोदी, खेळकर अशा हलक्या-फुलक्या भूमिकांमधून ते सातत्याने प्रेक्षकांना भेटत राहिले. प्रेक्षकांचं मनोरंजन करणे, त्यांना हसवत राहणे आणि चित्रपट पाहून सिनेमगृहातून बाहेर पडत असताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणे..!! हे काम जवळपास ५० वर्षं ऋषीदांनी केलं.

कोरोना झाल्याच्या शंकेतून ६० वर्षीय वृद्धाची चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने शनिवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हा काही काळापासून आजारी होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता.तो इतका मानसिक अस्वस्थ झाला होता की त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.ज्यामुळे त्याने आपले प्राण गमावले.वसीराजू कृष्णमूर्ती असे मृताचे … Read more

महाराष्ट्रातून युपीला सायकलवर चालला होता; वाटेत चक्कर येऊन पडल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातून एक व्यक्ती सायकलवरून घराकडे जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बरवानी येथे या माणसाचा मृत्यू झाला.हा व्यक्ती भिवंडी, महाराष्ट्र येथून उत्तर प्रदेशला रवाना झाला होता.बरवानीचे एसडीएम जी धनगड यांनी सांगितले की, ‘तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र … Read more

प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक रॉब गिब्स यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक रॉब गिब्स याचे नुकतेच निधन झाले आहे.ते ५५ वर्षांचे होते.पिक्सार स्टुडिओच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. रॉबच्या निधनामागचे कारण अद्यापही समोर आले नाहीये.रॉब हे गेली २० वर्ष हॉलिवूड सिनेमासृष्टीत काम करत होते. रॉब यांनी पिक्सार स्टुडिओसाठी ‘टॉय स्टोरी २’, ‘फाइंडिंग निमो’, ‘इन्साईड आउट’, ‘मॉन्स्टर’, ‘कार टून्स’ यांसारख्या … Read more

संजय दत्तने अभिनेते ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ लिहिली भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.६७ वर्षीय ऋषी कपूर यांना श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.याची पुष्टी त्यांचे भाऊ आणि अभिनेता रणधीर कपूर यांनीही केली.ऋषी कपूर यांचे निधन, तसेच ऋषी कपूर यांच्या निधनाने समस्त बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच संपूर्ण देशाला दुःख झाले आहे.अशातच बॉलिवूड अभिनेता … Read more

ऋषी कपूर यांची ‘ही’ सहाबहार गाणी आजही पाडतात प्रेमात

मुंबई | सदाबहार अभिनेते म्हणून ओळख असणाऱ्या ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा अखेरचा निरोप घेतला. १९८०-९० हा काळ ऋषी कपूर यांच्या गाण्याने खूप गाजला होता. मात्र गुरुवारी अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि अखंड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. ऋषी कपूर हे आज जरी आपल्यात नसले तरीदेखील चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी कायम प्रेक्षकांसोबत असणार आहेत. … Read more

शाहरुख खानने ‘या’ सुपरहिट चित्रपटात ऋषी कपूरचा स्वेटर घालून केले होते काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्वीटद्वारे याची माहिती दिली.नंतर कपूर कुटुंबातील सदस्यांनीही या अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली.आरोग्यविषयक समस्येमुळे त्रस्त झाल्यानंतर ६७ वर्षीय ऋषींना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत.ते रोमँटिक नायक म्हणून ओळखले … Read more

अभिनेता इरफान खान यांचे निधन

मुंबई । बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं … Read more