आरे वृक्षतोडीला राज ठाकरेंचा विरोध; लता मंगेशकर देखील सरसावल्या

 टीम, HELLO महाराष्ट्र |मेट्रो ३ या प्रकल्पासाठीची कारशेड मुंबईतील आरे कॉलनीत उभारण्यात येणार आहे. मात्र यासाठी सुमारे २७०० झाडं तोडली जाणार आहेत या निर्णयाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. एवढंच नाही तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्विट करुन आरे मधील वृक्षतोड निसर्गाचा ऱ्हास करणारी आहे असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी … Read more

 सांगली महापालिका क्षेत्रात २२ कोटींच्या कामांना मंजूरी

 सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींच्या निधीतून २२ कोटी ७५ लाखांच्या, ४० कामांना आज स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.  आयुक्तांच्या अधिकाराखाली असलेल्या ११७ कामांना मान्यता मिळाली असून त्याची पुढील प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाने सभेत दिली. त्यामुळे शंभर कोटींचा निधी आता मार्गी लागत आहे. तर साठ हजार वृक्ष खरेदी … Read more

रायगड जिल्हा होणार महामुंबई चा भाग, मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

Devendra Fadanvis

रायगड । सतिश शिंदे पूर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला. आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास जेथे जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत तेथे संस्कृतिचा विकास होईल. मुंबई, नवी मुंबई, एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता हे सर्व क्षेत्र एकत्र ‘महामुंबई’ म्हणूनच विचार करावा लागेल, त्यासाठी … Read more

आदिवासींच्या नावावर ३२ किलो धान्य

Tribal Development

मुंबई | स्वप्निल हिंगे आदिवासी भागातील कुपोषणाची आणि बालमृत्यूची समस्या लक्षात घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकासाचा प्रकल्प हाती घेतला. या जिल्ह्यातील आदिवासींना त्यांच्या कुटुंबानुसार ३२ किलो अधिक धान्य देन्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कुपोषण रोखण्यासाठी १५०० रुपये निर्वाह निधी व ६० वर्षाखालील आदिवासींना दरमहा काही रक्कम देण्याचा विचारही मुख्यमंत्री यांच्या … Read more

महानगरपालिकांनी शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नागपूर । सतिश शिंदे २१व्या शतकात सर्वात मोठे आव्हान हे अस्तित्वाचे आहे. पुढील दहा-वीस वर्षात जगाचे तापमान दोन डिग्रीने वाढणार असून त्याचा परिणाम जीवसृष्टी, दुष्काळ व पाणीटंचाई या रुपाने दिसेल. या संकटावर मात करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणारी व्यवस्था उभी करावी लागेल. शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील सांडपाणी व दळणवळण व्यवस्था शहरांना प्रदूषित करणारी ठरणार … Read more