तर मी खासदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाईल : खासदार अमोल कोल्हे

चंद्रपूर प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी ईव्हीएमविषयी भाष्य केले . माझ्या मनात ईव्हीएमविषयी शंका आहेच, परंतु मी ईव्हीएम संर्दभात बोलायला लागलो की ४० पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून ईव्हीएमविषयी तुम्हाला शंका आहे तर, तुम्ही कसे निवडून आलात असे प्रश्न विचारतात. मात्र जर ईव्हीएम नसतं, … Read more

सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? – अमोल कोल्हे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 25 गड आणि किल्ल्यावर राज्यशासनाने हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केलाय. सरकारच डोक ठिकाणावर आहे का? असा सवाल कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केलाय. तसेच सरकारच्या किल्ल्यांवर हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचा कोल्हे … Read more

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात माझे एकही काम झाले नाही : उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर टीका केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना माझे एकही काम झाले नाही असे म्हणत उदयनराजे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारवर टीका केली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपच्या महाप्रवेशातच उदयनराजेंच्या … Read more

उदयनराजे , अमोल कोल्हे भेट ; शिष्टाई निष्फळ ; कोल्हेंनीच दिले उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत

सातारा प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना साताऱ्यास पाठवले. अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट देखील घेतली मात्र उदयनराजे राष्ट्रवादीत राहण्यास तयार नसल्याचेच कोल्हे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्यात बंद खोलीत बराचवेळ चर्चा झाली. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद … Read more

राष्ट्रवादीचा उपप्रदेशाध्यक्ष करणार शिवसेनेत प्रवेश

शिरूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र सध्या बघायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादीचे बडे नेते तर पक्ष सोडतच आहेत. त्याच प्रमाणे छोटे कार्यकर्ते देखील या पक्षांना सोडून चालले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते आहे. मंगलदास बांदल यांनी … Read more

शिवस्वराज्य यात्रेतील उदयनराजे यांच्या गैरहजेरीवर अमोल कोल्हे म्हणतात

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत असतानाच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे याच्या बद्दल भाष्य केले आहे. शिवस्वराज्य यात्रेत उदयनराजे का सहभागी होत नाहीत असा प्रश्न विचारला असता अमोल कोल्हे यांनी उदयनराजे काही व्यक्तिगत कारणामुळे शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होत नाहीत असे म्हणले आहे. तटकरे … Read more

मुख्यमंत्र्यांनी पक्ष बदलाचा बाजार मांडलाय – जयंत पाटील

सोलापूर प्रतिनिधी | ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे. साम, दाम, दंड, भेद नीती वापरून भल्या भल्या भल्यांना वर्षा बंगल्यावर जाण्याची वेळी आणली आली आहे. ज्यांचं राष्ट्रवादी पक्षाच्या सात बारा वर नाव होतं ते पक्ष सोडून जात आहेत’ अशी घणाघती टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिले भाजप प्रवेशाचे संकेत

उस्मानाबाद प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राणाजगजीतसिंह पाटील हे सध्या राष्ट्रवादी मध्ये नाराज असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला दांडी मारून भाजप प्रवेशाचे संकेतच दिले आहे. त्याच झालं असं की राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज उस्मानाबाद शहरात दाखल झाली. या यात्रेच्या स्वागताला राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित … Read more

धनंजय मुंडे सारख्या वाघाला विधानसभेत पाठवा : अमोल कोल्हे

मुंबई प्रतिनिधी | नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली सत्ताधाऱ्यांनी दिली . याअगोदरच भाजप पक्षाच्या २२ नेत्यांचे घोटाळे मुंडे साहेबांनी समोर आणले.हे करण्यासाठी मर्दाचं काळीज लागतं. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन अशी स्थिती बीडमध्ये आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या वाघाला निवडणूक आणण्याची संधी मिळत आहे ही संधी सोडू नका अशा शब्दात धनंजय मुंडेंना विजयी करण्याचे … Read more

कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा…?

हिंगोली प्रतिनिधी । प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या बाबींचं विश्लेषण करत असताना खा. अमोल कोल्हे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षा भंग केलेल्या फडणवीस सरकारला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा खोचक प्रश्न विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढल्या गेलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा इथं आयोजित सभेत ते बोलत होते. सतत ५ वर्षापासूनच्या … Read more