मंगळवेढ्याला पाणी न देण्याचं पाप देवेंद्र फडणवीसाचं ः जयंत पाटील

पंढरपूर | राज्यातील सरकारने भारत भालके नानांच्या हयातीत १ टीएमसीच्या ऐवजी २ टीएमसी पाणी दिले. आचारसंहिता संपल्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी देण्याचे काम पूर्ण आम्ही महाविकास आघाडी करणार आहे. मंगळवेढ्याला पाणी मिळाले नसेल तर त्यांचे पाप केवळ देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या … Read more