प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, MSP वर केली 18% अधिक धान्य खरेदी, कोणत्या राज्याचा सर्वात जास्त फायदा झाला हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तीन नवीन कृषी विपणन सुधारणा (Agri Marketing Reform laws) कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्‍यांकडून सुरू असलेल्या निषेधाच्या वेळी चालू विपणन हंगामात (Kharif Marketing Season) आतापर्यंत 1.16 लाख कोटी रूपयांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) धान्याची खरेदी 18 टक्क्यांनी वाढून 614.25 लाख टन झाली आहे. चालू खरीप मार्केटिंग सेशन (KMS) 2020-21 मध्ये मागील … Read more

रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा; काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पॉप सिंगर रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यापासून रिहानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. हा फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. रिहानाचा … Read more

भारतीय मागतायेत टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी; नेमकं काय आहे कारण घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  26 जानेवारीपासून देशात शेतकरी आंदोलनानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याचं सरकारला ठणकावत आंदोलन सुरूच ठेवलं असून, आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर देशातील कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी देशाच्या सार्वभौमत्व व अखंडतेविषयी ट्विट केले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही यासंदर्भात … Read more

ब्रिटनच्या संसदेत शेतकरी चळवळीवर चर्चा करण्यासाठी 1 लाखांहून अधिक लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या

Farmers Protest

लंडन । ब्रिटिश संसदेची याचिका समिती भारतातील शेतकऱ्याचे आंदोलन आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये चर्चा करण्याचा विचार करेल. या मुद्द्यांशी संबंधित ऑनलाइन याचिकेवरील 1,10,000 हून अधिक स्वाक्षर्‍या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बोरिस जॉनसन यांनी पश्चिम लंडनमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार म्हणून या याचिकेवर स्वाक्षरी केल्याचीही चर्चा आहे, परंतु पंतप्रधान कार्यालयाने हे … Read more

कृषी आंदोलनावर ट्विट: ग्रेटा थनबर्गने तिच्या ट्विटर अकाउंटवरून हटवले ‘हे’ डॉक्युमेंटस, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतातील 3 कृषी कायद्यांविरूद्धच्या चळवळीवरील ट्विटनंतर ग्रेटा थनबर्ग आता एक्सपोज झाली आहे. वास्तविक, 18 वर्षांच्या पर्यावरण एक्टिविस्टने सध्याच्या गोंधळाच्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवर एक डॉक्युमेंट शेअर केला, ज्याचे वर्णन तिने ‘टूलकिट’ असे म्हणून केले आहे. या डॉक्युमेंटद्वारे ग्रेटा थनबर्ग ने भारतात चालू असलेल्या शेतीविषयक चळवळीदरम्यान शेतकऱ्यांसाठी आवाज उठवावा असे आवाहन केले. या … Read more

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार अनेक फायदे”

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन नवीन शेतीच्या कायद्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि अर्थशास्त्राच्या गोष्टी सांगतो आणि अर्थशास्त्र म्हणते कि या कृषी कायद्याचे अनेक फायदे आहेत.” शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे नुकत्याच … Read more

शेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली |  येथे 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये दिल्ली पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरती त्यांचा झेंडा फडकावला. हे सर्व झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात सहभागी दोन युनियननी शेतकरी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतपणे घोषणा करून या संगठना बाहेर पडल्या आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या संघर्षानंतर, शेतकरी आंदोलनातून राष्ट्रीय … Read more

शेतकरी आंदोलनामुळे आपली देखील ट्रेन चुकली असेल तर आता रेल्वे संपूर्ण तिकिटांचे पैसे परत करेल, अशाप्रकारे मिळवा रिफंड

नवी दिल्ली । 26 जानेवारी (Republic Day) रोजी किसान ट्रॅक्टर रॅली दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड कोलाहलामुळे वाहतूक कोंडीसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शेतकरी आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांना मंगळवारी प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक मार्ग बंद झाल्यामुळे बहुतेक प्रवासी रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवर पोहोचू शकले नाहीत. अशावेळी ज्यांची ट्रेन चुकली आहे अशा प्रवाशांना तिकीट (Ticket) संपूर्ण … Read more

8 जानेवारीपर्यंत सरकारने MSP वर खरेदी केले 531 लाख टन धान्य, 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना झाला फायदा

नवी दिल्ली । चालू खरीफ मार्केटिंग हंगामात (Kharif Marketing Season) सरकारने किमान आधारभूत किंमतीने (Minimum Support Price) 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 531.22 लाख टन धान्य खरेदी केले आहे. ही खरेदी सरकारने एक लाख कोटी रुपयांमध्ये केली आहे. तीनही नवीन कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना सरकार धान्य खरेदी … Read more