Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Farmers Issue

PM Kisan Scheme: तुम्हाला पंतप्रधान किसानचा पुढील हप्ता हवा असेल तर त्वरित हे काम करा, नाहीतर पैसे…

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत…

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत ते जाणुन घ्या

कायद्याचे बोला #6 | स्नेहल जाधव शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी हे माहित…

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आली अंडी, पोल्ट्री व्यापाऱ्यांनी सरकारकडे केली ‘ही’…

नवी दिल्ली । देशात दररोज सुमारे 25 कोटी अंडी तयार होतात. कोट्यवधी लोकं पोल्ट्री व्यवसायात गुंतले आहेत. बर्ड फ्लू आणि कोरोना सारख्या साथीच्या रोगांमध्ये सर्वांत आधी आणि सर्वांत जास्त तोटा या…

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा…

दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा एल्गार ; 3 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन…

शेतकर्‍यांसाठी बातमी – धान्यासाठी सरकार आणत आहे नवीन योजना, 15 राज्यांत सुरू झाला पायलट…

नवी दिल्ली । देशातील पोषण सुरक्षेला व्यावहारिक रूप देण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने तांदूळ पौष्टिक व सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे त्याचे वितरण…

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आमदारांनी लावली थेट कृषिमंत्र्यांच्या घरीच हजेरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बुलडाणा व मोताळा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हजारो शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. संजय…

मोदी सरकार शेतकर्‍यांना शेतमाल व साधने खरेदीसाठी देत आहे 80 टक्के अनुदान; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. या भागामध्ये सरकारने शेतकर्‍यांसाठी स्माम किसान योजनासुद्धा (SMAM Kisan Yojana) सुरू केली…

दिवसाच्या लोडशेडींगचा प्रश्न व शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी निवेदन

सातारा | जिल्ह्यातील विजेच्या शेतीपंपाचे लोडशेडिंग तीन दिवस व तीन रात्री असते. कडाक्याच्या थंडीत लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. या व इतर विविध मागण्यांसाठी कोरेगाव विकास…