Farmers Protest | शेतकऱ्यांच्या आणखी 4 पिकांना हमीभाव देण्याचा सरकारचा निर्णय, पण शेतकरी आंदोलन मागे घेणार का?

Farmers Protest

Farmers Protest | केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अनेक पिकांना हमीभाव दिलेला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या फायदा झालेला आहे. परंतु आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करून आणखी चार पिकांना सरकारने हमीभाव द्यावा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी त्यांचा आंदोलन मागं घेणार आहे की, नाही असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. स्वामीनाथन आयोगाने पिकांना … Read more

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मोदींकडून हा निर्णय ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा आज केली. त्याबाबत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाची मागणी करीत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मोदींनी हा निर्णय घेतला. निवडणुका, सत्ता टिकवणे हेही महत्वाचे कारण आहे. पण शेतकऱ्यांना, अन्नदात्यांना देशद्रोही, … Read more

आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला; चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनावरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया दिली. राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून जो महारासाहत बंद पुकारण्यात आला आहे तो पूर्णपणे फसलेला असल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, उत्तर-प्रदेश … Read more

भाजपकडून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम; बाळासाहेब थोरातांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले जात आहे. यावर भाजपकडून टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे. “आजचा महाराष्ट्र बंद लोकशाही वाचविण्यासाठी आहे. देशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे, असे थोरात यांनी … Read more

काँग्रेसचे उद्यापासून देशभरात ‘जेलभरो’; नाना पटोलेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना त्यांना चिरडण्याची घटना घडली. या नंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना … Read more

शेतकरी मागे हटणार नाहीत, त्यांना शाहीनबाग सारखी वागणूक देऊ नका: राकेश टिकैत

नवी दिल्ली : केंद्राने घेतलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मागील अनेक महिन्यांपासून दिल्ली इथं शेतकरी आंदोलन सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना अद्यापही दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे परत घेण्यास बसून आहेत. “नवे कृषी कायदे जेव्हा मागे घेतले जातील तेव्हाच आंदोलक आपल्या घरी जातील. सरकारनं शेतकरी आंदोलनाला शाहीन बाग सारखी वागणूक देऊ नये असं शेतकरी नेते … Read more

अलविदा, माझी वेळ संपत आलीय, म्हणतं भाषणानंतर शेतकरी नेत्यानं सोडला प्राण

अमृतसर । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये प्रदर्शन सुरु आहेत. या आंदोलनांची धग शेवटी दिल्लीच्या सीमेपर्यत पोहचली. आणि मागील ३ महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेत. या दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचे जीव गेलेत.तर काही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून स्वत:चं जीवन संपवलं आहे. अमृतसरमधल्या विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सैनिक … Read more

Toll Plaza वर NHAI ला दररोज होते आहे 1.8 कोटींचे नुकसान … यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात मोठ्या संख्येने टोल प्लाझा (Toll Plaza) आहेत. जे स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चालवित आहेत. मात्र गेले काही काळ त्यांच्या काही टोल प्लाझावर दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी लोकसभेत (Loksabha) दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”देशात शेतकरी आंदोलनामुळे टोल … Read more

सेलिब्रिटींना मेंदू आहे का? तुम्हाला कोण वापरून घेतंय हे लोकांना कळतंय पण तुम्हाला नाही; संजय राऊत भडकले

मुंबई । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७४ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हीने ट्विट केल्यानंतर देशभरातील अनेक कलाकार, खेळाडू अशा सेलिब्रिटिंनी सरकारच्या सुरत सूर मिसळत तिला प्रत्युत्तर दिले. भारतातील घडामोडींमध्ये नाक खुपसू नये, असा एका सुरात सर्वानी तिला सल्ला दिला. याच मुद्द्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत … Read more

सेलिब्रिटींच्या ‘त्या’ ट्वीटची आता चौकशी होणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं. ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी सरकारच्या पाठिंब्यात ट्वीट केले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या दबावाखाली तर या सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली … Read more