Farmers Protest | शेतकऱ्यांच्या आणखी 4 पिकांना हमीभाव देण्याचा सरकारचा निर्णय, पण शेतकरी आंदोलन मागे घेणार का?
Farmers Protest | केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अनेक पिकांना हमीभाव दिलेला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या फायदा झालेला आहे. परंतु आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करून आणखी चार पिकांना सरकारने हमीभाव द्यावा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी त्यांचा आंदोलन मागं घेणार आहे की, नाही असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. स्वामीनाथन आयोगाने पिकांना … Read more