शेतकऱ्यांचे 345 कोटी रुपये थकविणाऱ्या 17 साखर कारखान्यांवर कारवाई; सातारा जिल्ह्यातील ‘या’ 2 कारखान्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अवघ्या सात दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील २६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांचे १८२ कोटी तर त्यापूर्वीच्या हंगामातील १६३ कोटी असे सुमारे ३४५ कोटी रुपये थकविले आहेत. आदेश देऊनही हे कारखाने शेतकऱ्यांना पैसे देण्यात चालढकल करीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आता … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील ‘या’ 3 साखर कारखान्यांकडून तब्बल 77.40 कोटींची FRP थकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. यावर्षी काही कारखान्यांनी गाळप होण्यापूर्वी ऊस दर जाहीर केले नाहीत. साखर कारखाने बंद झाले असले, तरी एफआरपी देण्यात 3 साखर कारखाने पिछाडीवर आहेत. जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांकडून तब्बल 77.40 कोटी रुपयांची FRP थकीत आहे. यावर्षी कारखान्यांचा पट्टा 15 मार्चपर्यंत … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच्या FRP च्या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी केली Facebook पोस्ट; म्हणाले की,

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उसाला एकरकमी एफआरपीची निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नुकतीच फेसबुक पोस्ट टाकत आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळणार; सरकारचा निर्णय

Sugarcane FRP

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी … Read more

दिवाळीपूर्वी शिल्लक FRPची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार : यशराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा कमी क्षमतेचा कारखाना असला तरी आपण प्रत्येक गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी गाळपास दिलेल्या ऊसापोटी एफआरपी प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करत आलो आहोत. त्यानुसार गत वर्षीच्या गळीत हंगामाध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या … Read more

महाविकास आघाडीच्या नियोजनामुळे उच्चांकी एफआरपी दिली : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कारखाना वेळेत सुरू करून ऊस वेळेत गाळप करण्याचे नियोजन असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी राज्यात ऊसाचे प्रमाण जास्त असताना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या नियोजनामुळे राज्यातील ऊस वेळेत गाळप झाला. तसेच पहिल्यादांच 98 टक्के पेक्षा जास्त एफआरपी … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! केंद्राकडून FRP मध्ये वाढ

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ फॉर इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) ने उसाच्या रास्त आणि लाभदायक किमतीमध्ये (FRP) 15 रुपयांनी वाढ करून 305 रुपये प्रति क्विंटल केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. केंद्र सरकारच्या … Read more

शेतकऱ्यांची 1 हजार 530 कोटीची थकीत एफआरपी द्या, अन्यथा आक्रमक आंदोलन : राजू शेट्टी

Raju Shetty

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी राज्यात आज 23 जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टी व महापूरामुळे नष्ट झालेली आहेत. तरी अद्यापही सरकारने मदत जाहीर केलेली नाही. अनेक जमिनी वाहून गेलेल्या असून विहीरी कोसळल्या आहेत.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आजही 1 हजार 530 कोटीची एफआरपी थकीत आहे, याबाबत शासनाने ठोस कार्यवाही न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय … Read more

“महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंच्या पाठिमागे उभे, मुख्यमंत्र्यांनी विचार करावा”; राजू शेट्टींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजपसह अनेक संघनातील नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. दरम्यान वीजबिलाच्या मुद्दायवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे( नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. “राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार लुटारूच्या पाठिशी उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किती दिवस लुटारूच्या मागे उभे राहायचे याचा विचार … Read more

अजिंक्यताऱ्यांचा एफआरपी दर 3 हजार 65 तर पहिला हप्ता 2 हजार सहाशे : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा | सातारा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला एफआरपी सुत्रानुसार प्रतिटन 3 हजार 65 रुपये दर दिला असून एफआरपीपोटी 2 हजार 600 रुपये प्रतिटन पहिला हप्ता देण्यात येत आहे. गाळपास आलेल्या ऊसाला रुपये 2 हजार 600 प्रमाणे पहिल्या हप्त्याची संपूर्ण रक्कम संबंधित … Read more