Senior Citizens FD : ज्येष्ठांची ‘या’ योजनेतील गुंतवणूक सरकारच्या पत्थ्यावर; 27000 कोटींची कमाई

Senior Citizens FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Senior Citizens FD) आज केलेली गुंतवणूक की भविष्यातील आर्थिक सहाय्यक पूल आहे, ही बाब आता प्रत्येकाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गुंतवणुकीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. प्रत्येक व्यक्ती आजच्या घडीला भविष्यातील आर्थिक सुविधेचा विचार करत आहे. त्यामुळे गुंतवणूक ही सर्वसामान्यांसाठी देखील प्राधान्याची बाब ठरली आहे. यामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील … Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय/निमशासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर!

mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 6 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालयांना सार्वजनिक  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकातून 6 डिसेंबरच्या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. ही सुट्टी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी कामकाजासाठी सर्व सरकारी … Read more

National Pension Scheme: सरकारची धमाकेदार योजना!! नोकरी न करताच मिळतेय पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा

National Pension Scheme

National Pension Scheme: सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी योजना आणत असते. आता सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये नोकरी नसलेल्यांना देखील वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. सरकारची ही योजना स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे. या योजनेचे नाव नॅशनल पेन्शन स्कीम आहे. सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. … Read more

सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकणार केंद्र सरकार; Tata आणि Adani प्रमुख दावेदार

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मोदी सरकारने (Government) देशातील सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटाच लावला आहे. याबाबतची चर्चा मोदी सरकार बेदरकारपणे खुलेपणाने करत आहे. यामुळे 2022 च्या बजेटमध्ये कंपनीवर योजनाबध्द पद्धतीने आर्थिक निर्बंध लावून त्या कंपनीस खासगीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानुसार सरकार एका सरकारी कंपनीचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. परंतु जी कंपनी विकायची … Read more

आता समुद्रकिनारी दारू पिण्यास बंदी; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Goa Beache

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनसाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटकांकडून गोव्यास हजेरी लावली जाते. समुद्रकिनारी वाळूवर बसून मस्त एन्जॉय करत हातात मद्याचा प्याला असे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, पर्यटकांच्या हुल्लडबाजीत व दारू पिल्यानंतर टाकलेल्या बाटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा होत आहे. पर्यटनस्थळ सुरक्षित व स्वच्छ राहण्याच्या अनुषंगाने आता तेथील सरकारने कठोर पावले उचलली … Read more

प्रत्येक व्यक्तीवर आहे 98,776 रुपयांचे कर्ज, देशावर एकूण किती कर्जाचा भार आहे ते जाणून घ्या

inflation

नवी दिल्ली । महामारी, महागाई आणि बांधकामांच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी सरकार जितके कर्ज उचलत आहे, तितका सामान्य माणसावरचा बोझाही वाढत आहे. अर्थ मंत्रालयाने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सरकारवरील एकूण कर्जाचा बोझा 128.41 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या संदर्भात देशातील प्रत्येक नागरिकावर 98,776 रुपयांचे कर्ज आहे. देशाची लोकसंख्या सध्या 130 कोटी आहे. या … Read more

विधवा महिलांना दरमहा मिळणार पेन्शन, त्यासाठी अर्ज कसा करावा ‘हे’ जाणून घ्या

Pension

नवी दिल्ली । देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. तसेच शासनामार्फत विधवा पेन्शन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल विधवा महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेत राज्यानुसार पेन्शनची रक्कम वेगवेगळी दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाही चांगले जीवन जगता यावे, हा यामागचा सरकारचा उद्देश आहे. … Read more

शरद पवारांनी सांगितले अन् वाजपेयी सरकार एका मताने पडले : खा. श्रीनिवास पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधात 1999 साली शेतकरी कामगार पक्षाचे खासदार रामशेठ ठाकूर यांचे एक मत आदरणीय शरद पवार यांच्या सांगण्यावरून विरोधात गेले अन् सरकार पडले. तेव्हा शरद पवारांच्या शब्दात किती ताकद आहे, हे कळते आणि प्रधानमंत्री घरी गेले असे सांगत भाजपा सरकार कोसळण्यातील एक खुलासा सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी … Read more

कायदा हातात घ्यायला मजबूर करू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

पैठण – शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले … Read more

कन्नड- चाळीसगाव घाटात पोलिसांकडून वसुली

darad

औरंगाबाद – ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कन्नड चाळीसगाव घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने दुरुस्तीचे कामे सुरू आहेत. येथून सध्या जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. परंतु महामार्ग पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक बिंदास सुरू आहे. तसेच एका वाहनाचे किती पैसे घेतले जातात याविषयी एका ट्रक चालकाचा व्हिडिओ सोशल मीडिया वरून … Read more