कराड कोरेगाव, फलटण,व माण तालुक्यातील सरपंच निवड २३ व २४ फेब्रुवारीला ; जिल्हाधिकारी शेखरसिंग

सातारा | जिल्ह्यात नुकत्याच निवडणूक झालेल्या ८७८ ग्रामपंचायतीमध्ये कराड, कोरेगाव, फलटण आणि माण तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम 23 व 24 फेब्रुवारी या या कालावधीत घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेले आहेत. तहसिलदार कोरेगाव, फलटण, माण व कराड महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम व.३) मधील कलम २८, ३०, ३३ अन्वये तसेच आपले … Read more

Work From Home करता करता थोडं Work For Village केलं अन् आज ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, नवीन पिढीने राजकारणात सहभाग घ्यायला पाहिजे, तरुण हेच देशाचे भविष्य भवितव्य ठरवतील, अशा प्रकारचे वाक्य चौकाचौकात ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात तरुणांचा सहभाग फार कमी पाहायला मिळतो. पण अशाच पिढी नी पार राजकारणामध्ये गावचे ‘ कोरस् गावचे उदाहरण हे एक वेगळेपण ठरवत आहे. या गावातील तरुणांनी पिढी नी … Read more

पाथर्डी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर ; तरुणांच्या लढाईचा विजय

अहमदनगर । राज्यातील ग्रामपंचयातीचे निकाल आज जाहीर झाले. पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवीचे ग्रामपंचायतची निवडणूकही प्रतिष्ठा पणाला लागेल अशीच झाली आहे. याठिकाणी तरुणांनी स्वबळावर लढलेल्या जय भवानी ग्रामविकास आघाडीने प्रस्थापितांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या 25 वर्षानंतर धामणगावमध्ये सत्तांतर झालं आहे. गेल्या 25 वर्षांपासून गावच्या राजकारणात सक्रिय असलेले सरपंच भास्कर पोटे आणि वृद्धेश्वर सहकारी … Read more

मी दारुही पाजली नाही अन् पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले; 22 वर्षांच्या संध्याला ग्रामस्थांनी का मतदान केले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नायगाव जामखेड मधून निवडून आलेली २२ वर्षीय तरुणी संध्या सोनावणे राजकारणात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक उदाहरण बनली आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांशिवाय ती तब्बल १२३ मतांनी निवडून आली आहे. मी दारुही वाटली नाही अन् मी पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले असं सोनवणे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. तिच्या या यशाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रने तिच्याशी संवाद … Read more

भाजपच एक नंबरचा पक्ष ; ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपने राज्यातील सर्वच भागांमध्ये यश मिळवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकासआघाडीला मागे टाकून भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो यावरुन हेच दिसतं राज्यात निसर्ग चक्रीवादळ … Read more

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा ; विजयामुळे गावात आनंदाचे वातावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार … Read more

सरपंच आरक्षणाची सोडत कधी? ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं ‘हे’ मोठं विधान

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य केलं आहे. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढलं जाईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात … Read more

पुढच्या वेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही – नारायण राणे

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आता हाती येत असून नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. तर वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला … Read more

हे तर चव्हाण- उंडाळकर मनोमिलनाला जनतेने दिलेलं प्रत्युत्तर – अतुल भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघातील 52 पैकी निम्म्या आणि बलाढय ग्रामपंचायतीमध्ये भाजपाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का देत निर्विवाद वर्चस्व मिळवले असून असून कराड दक्षिण मतदार संघातील ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल म्हणजे विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांनी निवडुन येण्यासाठी केलेली अनैतिक युती व चव्हाण उंडाळकर मनोमिलनाला मतदारांनी दिलेले उत्तर आहे … Read more

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही ; गावातील पराभवानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यात भाजपने ग्रामपंचायत निवडणूकीत बाजी मारली असली तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला आहे. खानापूरात शिवसेनेला नऊ पैकी सहा जागा मिळाल्या आहेत. तर उर्वरित 3 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, खानापूरचा निकाल चंद्रकांत … Read more