राज्यातील ‘हे’ गाव ठरले देशातील पहिले मधाचे गाव; उद्योगमंत्री देसाईंकडून घोषणा

Subhash Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांना गुलाबी थंडीबरोबर मधाचा गोडवाही चाखायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील एक असे गाव आहे कि गेल्या अनेक दशकापासून मधाची निर्मिती करू लागले आहे. ते म्हणजे महाबळेश्वरमधील मांघर हे होय. या गावात मधमाशा पालनाद्वारे मधसंकलन व्यवसाय करण्याची योजना राज्य सरकारकडून राबविली जाणार आहे. 16 मे रोजी या … Read more

पालकमंत्री सुभाष देसाईंना उच्च न्यायालयाचा ‘दणका’

औरंगाबाद – राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी शशिकांत वडळे यांना विनानिविदा शेंद्रा आौद्योगिक वसाहतीतील प्लॉट मंजूर केला होता. त्यांच्या एस. एस. वैशाली इंडिया लि. या कंपनीच्या न्यायप्रविष्ट प्रक्रियेत प्लॉटसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. डी. धानुका व न्या. एस. जी. मेहरे यांनी चार एप्रिलला सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत संबंधित प्लॉटचा ताबा … Read more

पर्यटन राजधानीसाठी सरकारचा 500 कोटींचा निधी

औरंगाबाद – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने 500 कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली. औरंगाबाद साठी किमान 500 कोटींचा निधी मिळावा यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 3 जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या … Read more

जिल्हा नियोजनासाठी 500 कोटी मागणार

collector

औरंगाबाद – कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून विकासकामांना फारसा निधी मिळालेला नाही. त्यामुळे बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी वाढीव निधीची मागणी केली. त्यामुळे राज्याकडे जिल्हा नियोजनासाठी 500 कोटी रुपयांची मागणी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यावेळी प्रारंभी जिल्हाधिकारी … Read more

काय सांगता ! शहरात तब्बल 2600 कोटींची कामे सुरू 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल 2 हजार 600 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे तर काही कामे होत आली आहेत. 2600 कोटीं पैकी किमान 1 हजार कोटींचा निधी आजवर खर्च झाल्याचे दिसते आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून ही कामे केली … Read more

औरंगाबादकरांचे दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न पुर्ण होण्यास लागणार ‘इतका’ वेळ 

Water supply

औरंगाबाद – शहरवासीयांचे दररोज पाणीपुरवठा चे स्वप्न पूर्ण होण्यास किमान तीन वर्ष लागणार असल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विकास कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एमसीईडीच्या कार्यक्रमात शिवसेना, भाजप आणि एमआयएममध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून जुगलबंदी झाल्यानंतर काल दुपारी पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई … Read more

औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढणार

desai

औरंगाबाद – औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. यामुळे शहरासाठी मंजूर असलेली 1680 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज … Read more

लेबर कॉलनीवरची कारवाई तूर्त टळली; रहिवाश्यांची पालकमंत्र्यांना भावनिक साद

water

औरंगाबाद – लेबर कॉलनीतील शासकीय सदनिकांची जागा ताब्यात घेण्यावरून काल औरंगाबादमधले राजकारण चांगलेच तापले. राजकीय दबाव आणि रहिवाशांनी केलेल्या मागण्यांपुढे प्रशासनाने दिलेली 08 ऑक्टोबरची कारवाई तुर्तास तरी टळली. कॉलनीतील रहिवाशांची बाजू मांडण्यासाठी काल काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, एमआयएम असे पक्ष एकवटले होते. रहिवाशांनीदेखील पालकमंत्र्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर काल कारवाई करणाऱ्याची नोटीस बजावली असतानाही, प्रशासनाने या … Read more

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे- पालकमंत्री सुभाष देसाई

water

औरंगाबाद – जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन तसेच पाण्याचा वहनव्यय, कालव्याची देखभाल दुरस्ती व बांधकाम, पाणी आवर्तन, पाणीपट्टी वसुली बाबत उद्ष्टिसाध्य, याबाबतच आढावा आज सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कालवा … Read more

लेबर कॉलनी प्रकरण- पहिला दिवस गेला न्यायालयात; कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणाव

औरंगाबाद – लेबर कॉलनीतील शासकीय सदनिकांची 20 एकर जागा ताब्यात घेण्यावरून आज चांगलाच तणाव पाहण्यास मिळाला. कारवाईविरोधात नागरिक पुन्हा न्यायालयात गेल्याने आणि प्रचंड राजकीय दबाव निर्माण झाल्याने प्रशासनाची आजची कारवाई टळली आहे. दरम्यान, सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास प्रशासनाने पथक पाडापाडी करण्यासाठी दाखल होताच इतर नागरिक आणि विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काही … Read more