सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 21 हजार शेतकर्यांना 14 कोटींचा निधी
कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात आले होते. पंचनाम्यानंतर आता सात महिन्यानंतर शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्हयातील 21 हजार 487 शेतकऱ्यांना 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. … Read more