‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली झाला ४८ वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरभ गांगुली. कोलकात्याचा वाघ म्हणून भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेला बेदरकार कर्णधार. असा कर्णधार ज्याने बलाढ्य संघांविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना हिंमतीने उभं राहायला शिकवलं, असा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्ध्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवली आणि असा माणूस ज्याने भारतीय क्रिकेटची २० वर्षांहून अधिक काळ सेवा करताना जागतिक पटलावर भारताला एक नवी … Read more

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

शशांक मनोहर यांनी आयसीसीचे अध्यक्षपद सोडले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसीचे माळवते अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दोन वेळा दोन वर्षांचा कार्यकाळ सांभाळल्यानंतर अखेर बुधवारी आयसीसीचे अध्यक्षपद सोडले आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या अध्यक्षनिवडीपर्यंत उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा हे उत्तराधिकारी असणार आहेत. ते या परिषदेचा कारभार सांभाळतील अशी माहिती देण्यात आली आहे. आयसीसी बोर्ड, कर्मचारी आणि संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या … Read more

‘कर्णधार झाल्यानंतरही खेळण्याची पद्धत मी बदलणार नाही’- बेन स्टोक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार जो रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे कर्णधारपद मिळवले असले तरीही आपली खेळण्याची पद्धत बदलणार नाही, असे स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने सांगितले आहे. आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्मामुळे 8 जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत रूट खेळणार नाही आहे, त्याच्या जागी आता स्टोक्स कर्णधारपद सांभाळू शकेल. स्टोक्सने … Read more

‘या’ युवा भारतीय अंपायरला आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये मिळाले विशेष स्थान; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात कोरोनामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आपल्या संघाचा विजय पाहण्याची संधी मिळत नाही आहे, मात्र भारताचे युवा पंच नितीन मेनन यांनी भारतीय चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली आहे. भारताचे युवा पंच नितीन मेनन यांना इंग्लंडच्या निजेल लाँगच्या जागी 2020-21 च्या मोसमात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पंचांच्या एलिट पॅनलमध्ये स्थान देण्यात आले … Read more

विश्वचषकातील पराभवाच्या एक वर्षानंतर ‘हा’ कीवी दिग्ग्ज म्हणाला,”… तर ट्रॉफी शेअर केली जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी विश्वचषकातील अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हरनंतरही बरोबरी झाल्यानंतर इंग्लंडला ‘बाऊंड्री काउंट’ देऊन विजेता घोषित करण्यात आले. या नियमाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर कडक टीका देखील झाली. जवळपास एक वर्षानंतर न्यूझीलंडचा ज्येष्ठ फलंदाज रॉस टेलरने यावर आपले मत व्यक्त केले आणि म्हणाला की,’ वनडे … Read more

१९८३ च्या विश्वचषकाने भारतीयांचा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला – मदन लाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज भारतीय क्रिकेटसाठी खास दिवस आहे. याचनिमित्ताने त्या संघातील माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी Helo अ‍ॅपवर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांच्यासोबतलाईव्ह येत ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. त्या काळात भारतीय संघ हा तेवढा महत्त्वाचा संघापैकी नव्हता. आमच्यापैकी अनेकजण संघात नवखे होते. तेव्हा क्रिकेटमध्ये फक्त दिग्गज खेळाडूंच्या संघाला सन्मान दिला जायचा. भारताने … Read more

1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय क्रिकेटर्सनी अशाप्रकारे केले अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्याच दिवशी 37 वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर कपिल देवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने गतविजेत्या वेस्ट इंडिजला अंतिम फेरीत 43 धावांनी हरवून पहिला विश्वचषक जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीकांतच्या 38 धावांच्या जोरावर विंडीज संघासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. सर्वांना असे वाटले की विंडीज संघ हे लक्ष्य अत्यंत सहजतेने पार करेल … Read more

1983 World Cup :”कपिल त्या संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळाला होता”- वेंगसरकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचे माजी फलंदाज असलेले दिलीप वेंगसरकर म्हणाले की, 1983 चा वर्ल्ड कप जिंकणे हा भारतासाठी एक मैलाचा दगड ठरला ज्याने भारतीय क्रिकेटमध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणला. ते म्हणाले की,” क्रिकेटमध्ये भारताने जो कि आता या देशात एक धर्म बनला आहे, मागे वळून पाहिले नाही, . कपिल देव यांच्या … Read more

‘भारतातील अनेक सामन्यांमधील फिक्सिंगचा तपास करत आहोत’ -आयसीसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीयू) वरिष्ठ अधिकाऱ्याने असा विश्वास व्यक्त केला आहे की,मॅच फिक्सिंगला गुन्हा म्हणून घोषित करणे हे अशा देशांमध्ये सर्वात प्रभावी पाऊल ठरेल जिथे क्रिकेटमधील भ्रष्टाचारी कारवायांची चौकशी करताना संबंधित अधिकाऱ्यांचे हात हे कायद्याने बांधलेले असतात. कायदेशीर तज्ञ अनेक वर्षांपासून मॅच फिक्सिंग हा गुन्हा म्हणून घोषित करण्यासाठी … Read more