ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारांचे छायाचित्र पोस्ट करताना आयसीसीने झाली ‘ही’ चूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९७५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरूवात जरी वेस्ट इंडीजने विश्वचषक जिंकून झाली असली तरी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या एकूण ११ विश्वचषकांपैकी ५ जिंकून या संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला, त्यानंतर १९९९ मध्ये स्टीव्ह वॉ, २००३ आणि २००७ मध्ये रिकी पॉन्टिंग, तर २०१५ मध्ये … Read more

गेली १२ वर्षे ‘हा’ वेगवान गोलंदाज कोहलीला मानतोय आपला शत्रू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. यामुळेच सर्व गोलंदाजांना त्याला बाद करावयाचे असते आणि अशा प्रकारे दोन्ही खेळाडूंमध्ये बॉल आणि बॅटची मोठी लढाई बघायला मिळते. उदाहरणार्थ, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरसमोर विराट कोहलीला खेळताना सर्व क्रिकेट चाहत्यांना पाहायचे आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबल हुसेननेही कोहलीशी … Read more

टोकियो ऑलिम्पिकमधून शिकून भविष्यातील जागतिक कसोटी स्पर्धेचे नियोजन केले पाहिजे – सचिन तेंडुलकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठी खरे आव्हान म्हणजे कसोटी क्रिकेट हे होय,परंतु याक्षणी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व देशांचे दौरे पुढे ढकलले गेले आहेत आणि त्यामुळे जागतिक कसोटी चँपियनशिपचे भवितव्य मध्यातच अडकले आहे.२०२१ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे खेळल्या जाणार्‍या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडे यावर … Read more

जेव्हा सौरव गांगुलीने ‘या’ कर्णधाराला मैदानातच चिटिंग करताना पकडले;जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणताही खेळ वादाशिवाय अपूर्ण आहे.क्रिकेटच्या क्षेत्रातही बर्‍याचदा वादांची मालिका चालूच असते.२१ वर्षांपूर्वी जेव्हा आयसीसी क्रिकेट विश्वचषक इंग्लंडच्या भूमीवर खेळला जात होता आणि भारत-दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने होते तेव्हा या सामन्यातही असेच काहीतरी घडले होते, ज्याने कोट्यावधी चाहतेच नव्हे तर सर्व खेळाडू आणि संघांच्या पायाखालची जमीन सरकवली. हे काम त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी … Read more

वर्ल्ड कप २०१९ च्या अंतिम सामन्यात झालेल्या वादग्रस्त पराभवावर विल्यमसनने सोडले मौन म्हणाला,”ही अशी गोष्ट आहे कि…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरात सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन बंद झालेले आहे.ज्यामुळे सर्व खेळाडू घरातच बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी चर्चा करताना दिसत आहेत.यावेळी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन जे आता आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळत आहेत,त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे लाईव्ह चॅटद्वारे एकमेकांशी संवाद साधला. ज्यामध्ये विल्यमसनने सांगितले की … Read more

बर्थ डे स्पेशल :सचिनच्या आयुष्यातील ५ संस्मरणीय खेळी,ज्यामुळे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक काळ असा होता की भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकरच्या नावाने ओळखले जात असे.टीम इंडियाच्या सामन्यादरम्यान मैदानात अक्षरशः सचिन सचिन अशा घोषणा ऐकू येत असे…. असे वाटायचे की तर,टीम इंडिया नाही केवळ सचिनच खेळत आहे.तो आऊट झाल्यानंतर तर भारतीय प्रेक्षक मैदान सोडत असत आणि मग घरातच सामना पाहणारे चाहते दूरदर्शन टीव्ही बंद … Read more

वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धोनीच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले गेल्याने दिनेश कार्तिक झालेला आश्चर्यचकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप २०१९ च्या उपांत्य सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आल्याने आश्चर्य वाटले होते असे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक म्हणाला.सामन्याच्या सुरुवातीलाच भारताने विकेट गमावल्या होत्या आणि कार्तिकला महेंद्रसिंग धोनीच्या आधी फलंदाजी करण्यास सांगितले.या निर्णयाने कार्तिकला आश्चर्य वाटले. कार्तिकने क्रिकबझला सांगितले की, “हे माझ्यासाठी अगदी आश्चर्यकारक होते कारण ते मला … Read more

टी -२० वर्ल्ड कप कोरोनाव्हायरसमुळे पुढे ढकलला जाणार ? आयसीसीने केला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या कहराने संपूर्ण क्रीडा जगात शांत झाले आहे, त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी -२० वर्ल्ड कपचे आयोजनही धोक्यात आले आहे. क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये अशी बातमी आहे की ज्या प्रकारे हा साथीचा रोग जगभर पसरत आहे,त्यामुळे असे दिसते आहे की ही स्पर्धादेखील पुढे ढकलण्यात येईल,परंतु आता आयसीसीने यावर निवेदन जरी करून सर्व … Read more

कपिलने अख्तरच्या भारत-पाक मालिकेच्या सल्ल्याला दिला नकार म्हणाले की”भारताला पैशांची गरज नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शोएब अख्तरने कोविड -१९ साथीसाठी निधी गोळा करण्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सूचना गुरुवारी महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी फेटाळून लावत म्हटले की, भारताला पैशांची गरज नाही आणि क्रिकेट सामन्यासाठी जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. अख्तरने बुधवारी पीटीआयशी बोलताना बंद स्टेडियममध्ये मालिका खेळण्याविषयी विचारले होते … Read more

On This Day : अवघ्या २२ व्या वर्षी सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत क्रिकेटमधील जवळपास सर्व विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिनची असे अनेक विक्रम आहेत जे मोडणेही शक्य नाहीत. सचिनने डोंगराएवढ्या धावा करून आंतरराष्ट्रीय वनडे तसेच कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम नोंदवले आहेत. सचिनने २५ वर्षांपूर्वी असाच एक विक्रम केला होता. या दिवशी सचिन तेंडुलकर वनडे … Read more