बॉल टॅम्परिंग टेस्टचे पंच इयान गुल्डचा मोठा खुलासा,म्हणाले’ऑस्ट्रेलिया नियंत्रणाबाहेर होता’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसीचे माजी एलिट पॅनेल अंपायर आणि प्रसिद्ध केपटाऊन टेस्टचे टीवी अंपायर इयान गुल्ड यांनी म्हटले आहे की, बॉल टॅम्परिंग प्रकरनाच्या दोन ते तीन वर्षे आधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नियंत्रणातून बाहेर गेले होते आणि अगदी सरासरी व्यक्तीप्रमाणे वागू लागले होते. गेल्या वर्षी विश्वचषकानंतर निवृत्त झालेल्या गुल्डने टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर मैदानावरील पंचांना सांगितले होते की … Read more

धोनीला यासाठीच कोहली संघात नको होता,त्यामुळे कोचनेही दिला होता नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या दमदार कामगिरीने क्रिकेटच्या तीन स्वरूपांवर वर्चस्व गाजवले आहे. आपल्या १२ वर्षाच्या कारकीर्दीत विराट कोहलीने ८६ कसोटी, २२२ एकदिवसीय आणि ८२ टी -२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तथापि, … Read more

या दिवशी:टी-२० वर्ल्ड कपमधील पराभवानंतर जेव्हा धोनीने ऑस्ट्रेलियन पत्रकाराला केले होते ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या दिवशी, अगदी ४ वर्षांपूर्वी वेस्ट इंडीज संघाने टी -२०विश्वचषक २०१६ मधील उपांत्य सामन्यात भारताला ७ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने १९३ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यानंतर तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीच्या प्रश्नावर एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला ट्रोल केले होते. खरं … Read more

वर्ल्ड कप २०११: जेव्हा सचिनने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करून त्यांना आणखी एका वर्ल्डकप सामन्यात पराभूत केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन संघांचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहते मैदानावर मोठ्या संख्येने पोहोचतात. तथापि, राजकीय कारणांमुळे आता फक्त आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतच या दोन्ही संघांना सामना करावा लागतो. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानचा रेकॉर्ड भारतापेक्षा खूपच खराब राहिला आहे. भारतासमोर झालेल्या या मोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानला अनेकदा पराभवाचा सामना करावा लागतो. … Read more

‘क्रिकेट वर्ल्ड कप’ दर ३ वर्षांनी? बीसीसीआय-आयसीसी मध्ये वादाची ठिणगी!

आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा कालावधी ठरलेला असतो. त्यानुसार एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी तर टी २० स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते. आता मात्र टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर ३ वर्षांनी आयोजित करण्याचा विचार आयसीसी करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद होताना दिसून येत आहेत.

क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात ‘आयसीसी’ ने केला बदल

गेल्या जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला होता. पण इंग्लंडचा हा विजय वादग्रस्त ठरला होता तो आयसीसीच्या एका नियमामुळे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना जेव्हा टाय झाला तेव्हा सामना सुपर ओव्हरमध्ये केला. दोन्ही संघांनी सुपर ओव्हरमध्ये देखली समान धावा केल्या. पण इंग्लंड संघाने सर्वाधिक चौकर मारल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ केला होता. पण त्यांना आयसीसीच्या नियमामुळे विजेतेपद मिळाले नाही. अंतिम सामन्यातील या निकालावर आजी-माजी क्रिकेटपटूंसह सामन्या चाहत्यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली होती. आता या वादग्रस्त नियमात आयसीसीने बदल केला आहे.

विराट-रोहित वादावर विराट कोहलीची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी |  विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सध्या मतभेद असल्यानेच भारत विश्वचषक जिंकू शकला नाही. अशी चर्चा विश्वचषक सामन्यातून भारताची पीछेहाट झाल्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वात रंगली होती. त्याच विराट रोहित वादावर भाष्य करण्याचा प्रयत्न विराट कोहली याने केला आहे. आज भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. त्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक … Read more

धोनी तू निवृत्त हो ! अन्यथा तुला खेळू दिले जाणार नाही

मुंबई प्रतिनिधी |  महेंद्रसिंग धोनीच्या बॅटमध्ये ती जुनी जादू राहिली नाही. त्यामुळे धोनी पहिल्या सारखा करिष्मा करू शकत नाही. तसेच सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड करून दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात धोनी धीम्या गतीने खेळला म्हणून त्याच्यावर चहूबाजूने टीकेचा वर्षाव केला जातो आहे. अशा अवस्थेत बीसीसीआय कडून देखील धोनीला निवृत्तीसाठी दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. माजी … Read more

India Vs New Zealand:उर्वरित सामना आज खेळला जाणार ; आजही पाऊस आल्यास कोण जाणार फायनलला ?

मँचेस्टर | भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याला पावसाचे ग्रहण लागले हे. काल हा सामना सुरु असतानाच मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला. न्यूझीलंडने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लडने ५ व्हीकेटच्या जोरावर ४६. १ षटकात २११ धावा काढल्या. आता आज इथून पुढे सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड … Read more

विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने

लंडन |काल शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागल्याने भारत आता १५ गुणांसह प्रथम स्थानी जाऊन बसला आहे. तर १४ गुणांसह ऑट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या न्यूजीलंडसोबत सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. तर २७ वर्षांनी विश्वचषकात सेमी फायनलला पोचलेल्या इंग्लंडसोबत ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार विश्वचषक सामने … Read more