‘हे’ टॉप गेम्‍स आहेत PUBG साठीचे सर्वोत्तम पर्याय – लिस्ट पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात PUBG वर बंदी घातल्यानंतर एकीकडे पालक खूप आनंदित झालेले आहेत तर दुसरीकडे मुले नाखूष आहेत. PUBG चे चाहते केवळ मुलेच नाहीत तर मोठी माणसेही आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक PUBG लवर्स निराश झाले आहेत. चीनकडून सुरू घुसखोरी गतिरोध दरम्यान केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 2 सप्टेंबर रोजी 118 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी … Read more

… तर भारतात पुन्हा सुरू होईल Tiktok, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी कंपनी सॉफ्टबँक ग्रुप कॉर्प भारतात टिकटॉक (Tiktok) खरेदी करण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सॉफ्टबँक यासाठी सक्रियपणे भारतीय साथीदारांचा शोध घेत आहे. गेल्या एका महिन्यात सॉफ्टबँकने रिलायन्सच्या जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेडच्या प्रमुखांशीही बोलणी केली आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स लिमिटेडमध्ये सॉफ्टबँकची भागीदारी आहे. राष्ट्रीय सुरक्षेमुळे भारतासह … Read more

कूटनितीच्या माध्यमातूनच भारत आणि चीन संघर्षावर तोडगा निघू शकतो- परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर

नवी दिल्ली । गेल्या चार महिन्यांत पूर्व लडाखमधील सीमाभागातील तणावाची परिस्थिती आहे. चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. चीनने या भागात केलेल्या कारवायांमुळेच तेथील आजची स्थिती उद्भवली असल्याचे भारताने गुरुवारी म्हटले आहे. दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. तोडगा … Read more

भारताने PUBGसह 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यावर चीन म्हणाले..

नवी दिल्ली । भारत-चीनमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (९ ऑगस्ट) भारत सरकारने पबजीसह 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. त्यावर आता चीनकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. चीनने भारताच्या कारवाईचा विरोध केला असून “मोबाइल अ‍ॅप्सवर भारताने घातलेली बंदी चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हितांचं उल्लंघन आहे”, असं चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटलं आहे. वृत्तसंस्था Reuters च्या वृत्तानुसार, “चीन … Read more

भारत-चीन संघर्षात मोदी सरकारने ‘हा’ उद्योग सुरू करण्याची कल्पना दिली,जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील संघर्षामुळे भारताने चीनकडून येणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घातली आहे. या यादीमध्ये, खेळणी देखील समाविष्ट आहे. भारतामध्ये सुमारे 90 टक्के खेळणी चीन (चेंगई) आणि तैवानमधून आयात केली जातात. हेच कारण आहे की, पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये टॉय उद्योगाला चालना देण्याविषयी सांगितले होते. ते म्हणाले की, त्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी … Read more

भारत-चीन तणाव: संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी चिनी परराष्ट्रमंत्र्यांना भेटण्यास दिला स्पष्ट नकार

नवी दिल्ली । गेल्या काही महिन्यांपासून भारत चीनदरम्यान तणावात वाढ झाली आहे. एकीकडे चर्चा करत दुसरीकडे घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढत आहे. दरम्यान,शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) महत्वाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) आज (बुधवारी) रशियाला रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात त्यांची चीनी अधिकाऱ्यांसोबत … Read more

भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चीनला दटावलं

वॉशिंग्टन । लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनचा घुसखोरीचा डाव पुन्हा एकदा भारतीय सैन्याच्या जवानांनी उधळून लावला आहे. मागील ४ दिवसांतच चीनने ३ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर चिनी सैनिकांना परत जावे लागले. यामुळे, एलएसीवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. चीनच्या या घुसखोरीवर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले की, … Read more

भारतीय जवानांनी पुन्हा हाणून पाडला चिनी सैन्याचा घुसखोरीचा डाव

नवी दिल्ली । गेल्या काही महिन्यांपासून भारत चीनदरम्यान तणावात वाढ झाली आहे. एकीकडे चर्चा करत दुसरीकडे घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढत आहे. गेल्या ३ दिवसांत चीनने तीन वेळा वेगवेगळ्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे चीन वाटाघाटी करण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे घुसखोरी करीत आपला खरा … Read more

चीनबरोबर सीमेवरील तणावामुळे रुपया सहा महिन्यांच्या उच्चांकावरून खाली घसरला, याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमकी झाल्याची बातमी येते आहे. भारतीय लष्कराच्या मते, चिनी सैनिकांनी 29-30 ऑगस्ट दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी लडाखमधील पांगोंग तलावाच्या दक्षिण टोकापर्यंत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जेव्हा भारतीय सैनिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते ऐकण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक … Read more

यामुळे झाली सोन्याच्या किंमतीत वाढ, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. कमकुवत झालेल्या अमेरिकन डॉलरमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय बाजारात देखील रुपया कमकुवत झाला आहे. ज्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती 161 रुपयांनी वाढल्या आहेत. तसेच, यावेळी चांदीच्या किंमतीतही 800 रुपये प्रति किलो … Read more