अखेर वाद मिटले! भारताकडून कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारत आणि कॅनडात झालेल्या वादामुळे भारत सरकारने कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा बंद केली होती. परंतु आता दोन महिन्यांच्या काळानंतर भारत सरकारने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडासोबतचे संबंध सुधारल्यानंतर भारत सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनेक कॅनडियन नागरिकांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्यंतरी, खलिस्तानी … Read more