हातात तिरंगा घेऊन तरुणाने 50 तासात धावत गाठली दिल्ली; लष्कर भरती सुरु करण्यासाठी मोदी सरकारकडे केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इच्छा तिथे मार्ग म्हणतात तेच खरं आहे. अशीच एक गोष्ट राजस्थान च्या एका तरुणाने करून दाखवली आहे. सैन्य भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या या तरुणाने तब्बल 50 तासांत 350 किलोमीटर चा प्रवास धावत करत थेट दिल्ली गाठलीय. दिल्लीतील जंतर मंतर येथे सैन्य भरती साठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग घेण्याकरता हा तरुण चक्क धावत … Read more

Success : कधीकाळी फीसाठी देखील पैसे नव्हते म्हणून फ्री शाळेत शिकली, मात्र आज चालवते आहे स्वत: ची ऑटोमेशन कंपनी

नवी दिल्ली । असं म्हणतात की प्रतिभा असेल कोणालाही थाम्बवणे शक्य नसते. ती स्वत: च आपला मार्ग बनवत असते. अशीच एक गोष्ट आहे काजल प्रकाश राजवैद्य यांची, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला या शहरात झाला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजेच सन 2015 मध्ये, काजलने सर्व संघर्ष, अडचणी आणि त्रासांचा सामना करत ‘काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्यूशन … Read more

लॉकडाऊनमध्ये 3 हजार 500 रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय; आता महिन्याला कमवते लाखो रुपये

पुणे | करोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खूप लोकांना उपासमार सहन करावी लागली. काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. तर काहींनी या संकटाच्या काळामध्ये संधी हेरून आपले व्यवसाय सुरू केले. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही करणे सुरू केले आहे. अशाच पुण्यातील एक महिला, ज्यांनी साडेतीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू … Read more

कौतुकास्पद! ही 35 वर्षीय महिला ठरली देशातील पहिली जात – धर्म विरहित महिला

तामिळनाडू | आजचा काळ हा आधुनिक काळ समजला जातो. या आधुनिक काळातही काही लोक जात आणि धर्म सोडायला तयार नसतात. रोजच्या बोलण्यात आणि वागण्यात याचा उल्लेख आढळतो. या जात, धर्माच्या पलीकडे एक उदाहरण सद्ध्या समोर आला आहे. तामिळनाडूच्या एम. ए. स्नेहा यांनी जात आणि धर्म यांच्या त्याग केला आहे. तामिळनाडूच्या 35 वर्षीय महिला वकील एम. … Read more

‘या’ मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मधील गावात पहिल्यांदाच पोहोचवली वीज

वृत्तसंस्था |  स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाच्या जवळपास काळ होत आला पण, काही भाग अतिशय साध्या गोष्टींसाठी लढताना आणि वाट पाहताना दिसून येतो. अजूनही देशाच्या अनेक भागात वीज पोहचलेली नाही. जम्मू – काश्मीर मधील गणोरी – तंटा या गावीही वीज पोहचली नव्हती. ती वीज इतक्या काळानंतर आज या गावात पोहच झाली. आणि या वीज पोहचण्याला … Read more

Inspirational Story : NRI पतीने लग्नानंतर न्यझीलंडला सोडून गेला; खचून न जाता ती बनली IAS अधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही … Read more

49 वर्षीय एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला ते जाणून घ्या

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला असून त्यांची संपत्ती 189.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. अलीकडेच त्याने अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनाही मागे सोडले होते. मस्कचे बालपण अनेक संकटांनी घेरले होते, परंतु आज तो स्वतःच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. आपल्या बालपणात मस्कला बॉयलर साफ करण्याची कामं … Read more

ईस्ट इंडिया कंपनी … एकेकाळी भारत होता गुलाम, आता तीची मालकी आहे ‘या’ भारतीयाच्या हातात, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 31 डिसेंबर ही ती तारीख आहे जेव्हा 420 वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company Establishment) केली गेली, जिने जवळजवळ दोनशे वर्ष भारतामध्ये विनाश केला. सुमारे दीड वर्षापूर्वी ही कंपनी संपली आणि आता वस्तुस्थिती अशी आहे की, एका नव्याने तयार झालेल्या या कंपनीचा कमान्डर आता एक भारतीय (Indian Owns East India … Read more

PVR चे मालक अजय बिजली यांचा ‘प्रिया व्हिलेज रोड शो’ पासून ते आतापर्यंतचा संपूर्ण प्रवासाविषयी सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्ली । हाय-फाय लोक देशभरातील पीव्हीआर मल्टिप्लेक्स सिनेमामध्ये चित्रपट पाहण्यासाठी जातात, परंतु पीव्हीआरच्या इतिहासाची माहिती असणारे खूपच कमी लोकं आहेत. कदाचित त्यांना माहित नसेल की, पीव्हीआर चे पूर्ण आणि जुने नाव काय आहे. हे केव्हा सुरू झाले आणि त्यामागील प्रमुख कारण काय आहे हे देखील त्यांना माहिती नाही. पीव्हीआर मालकाचा स्वतःचा एक मोठा ट्रान्सपोर्टचा … Read more

हरप्रीत सिंग यांनी रचला इतिहास, बनल्या इंडियन एअरलाइन्सच्या पहिल्या महिला CEO

नवी दिल्ली । भारतीय विमानचालन क्षेत्रात इतिहास रचणार्‍या हरप्रीत ए डी सिंह (Harpreet A De Singh) यांची अलायन्स एअरची (Alliance Air) पहिली महिला सीईओ (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाची सहाय्यक कंपनी असलेल्या एलायन्स एअरच्या सीईओ म्हणून सरकारने हरप्रीत एडी सिंग यांची नियुक्ती केली आहे. सिंह सध्या एअर इंडियाच्या कार्यकारी संचालक (फ्लाइट सेफ्टी) … Read more