‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात … Read more

‘विराट आणि रोहित यांच्यात ‘हा’ आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू’- ब्रॅड हॉग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे दोघे सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जातात. दोन्ही क्रिकेटर्सनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असून अनेक मोठे विक्रमही केलेले आहेत. एकीकडे विराट कोहलीने आपल्या स्फोटक खेळाने (४२ एकदिवसीय सामने, २७ कसोटी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके ठोकली आहेत … Read more

८ वर्षानंतर इरफान पठाणने माजी कर्णधार धोनीवर केला ‘हा, गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या स्विंग गोलंदाजीने क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या इरफान पठाणला आपल्या कारकिर्दीचा शेवट असा होईल याची कल्पनाही नव्हती. पठाण २०१२ मध्ये श्रीलंकेविरूद्ध अखेरचा भारतीय संघासाठी खेळताना दिसला होता. या सामन्यात पठाणने चमकदार कामगिरी केली होती तसेच तो सामनावीरही ठरला होता. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात पठाणने पहिले आपल्या संघासाठी २८ चेंडूत २९ धावा … Read more

आणि म्हणून धोनीने ‘या’ खेळाडूस मदत करण्यास दिला नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर, महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात पुन्हा खेळताना दिसलेला नाही. त्यानंतर निवड समितीने त्याला भारतीय संघात स्थान दिलेलं नाही. विश्वचषकानंतर किमान वर्षभर तरी धोनी हा क्रिकेटच्या मैदानात उतरला नव्हता. मात्र आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात … Read more

आयपीएल २०२० ची मोठी बातमी, आयपीएल ‘या’ दिवसापासून सुरू होऊ शकते ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयला आपली सर्वात मोठी स्पर्धा आणि जगातील सर्वात मोठी लीग असलेली आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करावी लागली. मात्र, आयपीएल आयोजित करण्याच्या शक्यतेने पुन्हा जोर धरला आहे. सध्याच्या कोरोनाच्या या वाईट काळात क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी अशी आहे की, ‘ बीसीसीआय २५ सप्टेंबरपासून आयपीएलचे १३ वे सत्र आयोजित करण्याचा … Read more

सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष … Read more

जवळपास ठरलं! आता ‘या’ कालावधीत होणार IPL स्पर्धा

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळाकरीता स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा नेमकी कधी हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात आहे. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्न उत्तर जवळपास मिळालं आहे. कारण आयपीएल येत्या काही महिन्यांमध्ये सुरु होऊ शकते. भारतामध्ये चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा क्षेत्राला दिलासा मिळेल, असे म्हटले गेले होते. त्यानंतर आता बीसीसीआयटने कंबर कसली आहे आणि आयपीएल … Read more

IPL भरवण्याबाबत BCCI ने केले ‘हे’ मोठे विधान…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून क्रीडा संकुल आणि स्टेडियम ​​सशर्तपणे उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र असे असूनही, बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीत आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार करणे हे फार घाईचे ठरणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने रविवारी ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. लॉकडाऊन असूनही, देशभरातील क्रीडा संकुले आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडता … Read more

क्रिकेट सुरु झाल्यावर आधी IPL कि टी-२० वर्ल्ड कप? रवी शास्त्री म्हणाले..

मुंबई । कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला होता. २ महिन्यांपेक्षा जास्त काळ क्रीडा स्पर्धा बंद आहेत. मात्र आता क्रिकेट जगतात बीसीसीआय पुन्हा एकदा स्पर्धा सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून आपली पावलं उचलत आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लॉकडाउन संपल्यानंतर भारतीय संघासाठीचा प्राधान्यक्रम निश्चीत केला आहे. टी-२० विश्वचषक खेळण्याऐवजी भारतीय खेळाडूंनी IPL, … Read more

रोहित शर्माने केलं मोठं विधान; म्हणाला धोनीने टीम मध्ये खेळायला हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या टीम मध्ये पुन्हा येण्याच्या बातमी वर अनेक कयास सध्या लावले जात आहेत. धोनीने आपला शेवटचा सामना हा इंग्लड मध्ये झालेल्या २०१९च्या विश्वचषकामध्ये खेळला होता. वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड बरोबर झालेल्या उपांत्य सामन्यानंतर धोनी टीम मध्ये पुन्हा दिसलेला नाहीये. मात्र २९ मार्च पासून सुरु होणार असलेल्या … Read more