Khadse Vs Mahajan : खडसेंच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा नाथाभाऊ Vs गिरीशभाऊ वाद रंगणार?? भाजपला काय फायदा??
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात पुन्हा यायला हवं’ एकेकाळचे महाराष्ट्रातील खडसेंच्या नाराज टीममधील एक, पण सध्या भाजपच्या दिल्लीच्या राजकारणातील सूत्र हालवणाऱ्या विनोद तावडे यांनी केलेलं हे जाहीर वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांशी बिघडलेले संबंध, पक्षातून साईडलाईन केलं जात असल्याच्या घटना आणि भोसरी भूखंड प्रकरणामुळे बांधले … Read more