देशातील लॉकडाऊन वाढण्या आधी बच्चू कडूंकडून अकोल्यात संचारबंदी जाहीर

अकोला । देशव्यापी संचारबंदीचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. आता राज्यात संचारबंदी चालू राहणार की नियम शिथिल केले जाणार? असे काही प्रश्न असतानाच विदर्भातील अकोला जिल्ह्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. राज्यसरकारने … Read more

मान्सूनपूर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरेंकडून आढावा

मुंबई । मे महिना संपल्यातच जमा आहे. जून सुरु होताच मान्सूनची चाहूल लागण्याची शक्यता आहे. राज्यात आता कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. अशा परिस्थितीत मान्सूनसाठी आपण तयार असले पाहिजे. आधीच संचारबंदीमुळे नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. मान्सूनमध्ये कोणते नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा … Read more

पंतप्रधान मोदींनी जनतेकडून मागितली ९ मिनिटे, बॉलिवूड सेलिब्रिटींनी दर्शविला पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. व्हायरसला अटकाव करण्यासाठी २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केली आहे. आज पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जनतेला संबोधित केले आहे. ज्यामध्ये त्याने लोकांकडून ९ मिनिटे मागितली आहेत. या मिनिटांत त्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता प्रकाश पसरवण्यास सांगितले.५ एप्रिल रोजी, देशातील सर्व लोक त्यांच्या घराचे दिवे … Read more

काय बोलतील पंतप्रधान मोदी; आज रात्री ८ वाजता देशाला करणार संबोधित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते देशवासियांना मार्गदर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यूच आवाहन केलं होतं. देशभरात पंप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तसेच करोनाच्या संकटात आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स, … Read more

प्रिय मोदीजी, “आपल्याच कालच्या आवाहनामुळे लोकांमध्ये गंभीरता संपली, आता चिंता व्यक्त करून काय फायदा” – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या जनता कर्फु वर लोकांनी केलेली हुल्लडबाजी आणि आज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेला जोरदार टीका करत उत्तर दिले आहे. लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता … Read more

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

औरंगाबादमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा शाही विवाह सोहळा कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करुन केला जात आहे.

मोदींच्या आवाहनाला शरद पवारांनी असा दिला प्रतिसाद, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या … Read more

लक्षात घ्या! राज्यात आजचा ‘जनता कर्फ्यू’ उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारनं जनता कर्फ्यूच्या कालावधीत वाढ केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून ३१ मार्चपर्यंत तो लागू राहणार आहे. या कर्फ्यूतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे … Read more

मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल पवारांनी मानले जनतेचे आभार, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद … Read more

#TwitterAntakshari: स्मृती इराणींच्या एका ट्विटमुळे संपूर्ण देश खेळू लागला ट्विटर अंताक्षरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. आज … Read more