पंजाब, राजस्थाननंतर महाराष्ट्रही लॉकडाऊन होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी पंजाब आणि राजस्थान सरकारांनी संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधी दुकानं, किराना दुकानं, मीडिया आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टी सुरू राहणार नाही आहेत. एखाद्या व्हायरसच्या भीतीने संपूर्ण राज्य बंद करण्यात आल्याचे इतिहासात प्रथमच घडले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या … Read more

जनता कर्फ्यूत बाहेर पडले काही महाभाग; पोलिसांनी गुलाब देऊन पाठवलं घरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. Delhi: Police personnel near Barakhamba road offer flowers to the locals … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more

मुख्यमंत्री कर्फ्यू वाढवू शकतात- खासदार संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आज संपूर्ण भारतात पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला राज्यासह देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्फ्यू वाढवू शकतात असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी … Read more

मोदींच्या जनता कर्फ्यूला संघाची बगल; उद्या शाखा भरणारच, पण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधत रविवारी मोदींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी२२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास जनता कर्फ्यू पाळला जावा, असं मोदींनी … Read more

जनता कर्फ्यू: योगी आदित्यनाथ सरकार कामगारांना देणार १ हजार भत्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसची धास्ती आता सर्वांनीच घेतली आहे. शासन पातळीवर प्रत्येक राज्य वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता कर्फ्युच्या अंमलबजावणीचा विचारही शासन काटेकोरपणे करत आहे. श्रमजीवी, कष्टकरी लोकांचं या काळात होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने विशेष योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत २० लाखहून अधिक श्रमिकांच्या खात्यावर … Read more

जनता कर्फ्यू : रेल्वेने केल्या तब्बल ३,७०० गाड्या रद्द तर गो एअर, इंडिगोनेही घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी, २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या १४ तासांच्या जनता कर्फ्यूचे हा कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्वस्थरांतून प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेने … Read more