‘भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’; कन्हैय्या कुमारांचा कंगना राणावतला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्या संदर्भात वक्तव्ये केली. त्यानंतर तिच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. “भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’, असे म्हणत कंगना राणावतला टोला लगावला आहे. काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज पुणे येथे आज … Read more

कंगनाला मिळालेला पुरस्कार पाहून गोखलेंनाही ‘पद्मश्री’ व्हायचे दिसते; बाळासाहेब थोरातांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. यावरून काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकरण गोखले यांना टोला लगावला आहे. “देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींवर टीका केल्यावर पद्मश्री मिळतो आणि संरक्षण मिळते. अभिनेत्री कंगना रणावतलाही ते मिळाले आहे. तिचे संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार … Read more

अभिनेत्री कंगना रानावत विरोधात तक्रार दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनीही राणावत हिच्या वक्तव्याचे समर्थन केले. कंगनाच्या वक्तव्यामुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. दरम्यान, आज अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरोद्दीन यांनी तक्रार दाखल केली … Read more

शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढून मिळवलेय, भिकेत मिळाले नाही; संजय राऊतांचा कंगनाला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनीही राणावत हिच्या वक्तव्याचे समर्थन केले. याबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा कंगना राणावत व विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे … Read more

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद; कृषी कायद्यांच्या घोषणेवरून कंगना राणावतची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाच्या अशा तीन कृषी कायद्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना राणावत हिने संताप व्यक्त केला आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद आहे. मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे. संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले … Read more

देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास – विक्रम गोखले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाच्या स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत हिने जे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे समर्थन केल्यामुळे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे वादात सापडले आहेत. याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. ‘कंगना राणावत हिने 2014 पासून देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हंटले आहे. मी केवळ तिच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. मी देशातील … Read more

ज्या गोष्टीत आपलं काडीचंही योगदान नाही, त्यांनी….; अमोल कोल्हेंनी कंगणाला सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी कंगणाला खडेबोल सुनावले आहेत. ज्या गोष्टीत आपलं काडीचंही योगदान नाही, त्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलून त्यांचा … Read more

कंगना आणि गोखलेंच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- रविकांत तुपकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली असून खर स्वातंत्र्य 2014 ला मिळालं अस विधान करणाऱ्या कंगना राणावतला पाठिंबा दिल्यानंतर जेष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कंगना आणि विक्रम गोखले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रविकांत … Read more

ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही, त्यांना पुरस्कार दिला जातोय; छगन भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकतेच एक वादग्रस्त विधान केले. त्यामुळे तिच्यावर टीका होऊ लागली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला आहे. “2014 नंतर देशाला काय मिळालं? पेट्रोल महंगा… गॅस महंगा…. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही. त्यांना पुरस्कार दिला … Read more

काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो; पृथ्वीराज चव्हाणांचा गोखलेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेलया वादग्रस्त वक्तव्यावरून तिच्यावर सध्या टीका होऊ लागली आहे. या दरम्यान आज मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यांच्या विधानाचा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतला असून काहीही बरळणाऱ्याना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो. विक्रम गोखलेंना वाटत असेल तर त्यांनी … Read more