अतिवृष्टीग्रस्त भागात मोटरसायकलीवरून जात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी

jayant patil

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागद व सायगव्हाण या गावांची जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी काल पहाणी केली. कन्नड तालुक्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भिलदरी हे धरण फुटल्याने परिसरातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तर नागद व सायगव्हाण या गावाला … Read more

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

sattar

औरंगाबाद – मागिल दोन दिवसात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव च्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमकी किती नुकसान … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

pahni

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील महसूल मंडळापैकी 7 मंडळात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी नागद, सायगव्हाण, भिलदरी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली, नागरिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि घाटातील भूस्खलनामुळे उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 31 … Read more

आश्चर्यकारक! अंत्यसंस्कारासाठी सरणावर ठेवलेली महिला बसली उठून

Smashan

औरंगाबाद | डॉक्टरने मृत घोषित केल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत आणून महिलेला सरणावर ठेवले खरे, परंतु डोळ्यावर पाणी पडताच ही महिला जिवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपस्थितांत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ही घटना कन्नड तालुक्यातील आंधानेर येथे काल संध्याकाळच्या सुमारास घडली. जिजाबाई गोरे (रा. अंधानेर) असे या ७५ वर्षीय वृध्द महिलेचे नाव आहे. आजारी असल्यामुळे उपचार करण्याकरिता … Read more

पंचवीस वर्षीय तरुणाची खोलीत गळफास घेऊन आत्महत्या

Suside

औरंगाबाद | शहरातील गारखेडा परिसरात कन्नड तालुक्यातील युवकाने खोलीमध्ये गळफास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 30 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सागर शिवाजी आगाडे, वय 25,( रा. जवखेड, ता. कन्नड) हा सिग्मा रुग्णालयात कामाला होता. गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी तो शंभू नगरात किरायाने खोली घेऊन राहत होता. दुपारी 1 च्या … Read more

पाण्याचा हौदात पडून मेंढपाळाच्या मुलीचा मृत्यू

Water

औरंगाबाद | सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे इमारत बांधकामाच्या पाण्यासाठी बनवलेल्या पाण्याच्या हौदात पडून एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आशा चंद्रभान आहिरे, वय – 7 वर्षें (रा. बेलखेडा ता. कन्नड) असे मृत मुलीचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब बेलखेडा येथील घाटमाथ्यावर काही दिवस मेंढ्या चराईसाठी आले होते. ती परतीच्या … Read more