कोरोना बचाव निधी उभारण्यासाठी केरळमधील तरुणांनी वापरला ‘हा’ नवीन फंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले तीन चार महिने केरळमध्ये सुरु असणाऱ्या कोरोना संकटात मदत निधी उभा करण्यासाठी केरळमधील नागरिकांनी अनेक कौशल्यपूर्ण मार्ग निवडले आहेत. ज्याची चर्चाही झाली आहे. कोल्लम मध्ये ६० वर्षाच्या महिलेने तिच्या उत्पन्नाचे साधन तिची शेळी मदतनिधी देण्यासाठी विकली, एर्नाकुलम मध्ये आपल्या सायकलच्या सामानासाठी जमा केलेले पैसे एका मुलाने मदत म्हणून दिले. कासारगोड … Read more

‘या’ तारखेला मुंबईत मान्सून होणार दाखल

मुंबई । नुकत्याच होऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून उशिरा येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु १ जूनला मान्सून केरळ मध्ये अगदी नियोजित वेळेत पोहोचला होता. तसेच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांपर्यंतही सहज पोहोचला होता. त्यामुळे आधी अंदाज वर्तविण्यात आलेल्या वेळेत अर्थात पुढील दोन तीन दिवसात मान्सून मुंबई मध्ये दाखल होईल असे … Read more

२ हजार हत्तींची हत्या केलेल्या विरप्पनची मुलगी भाजपात?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ मध्ये झालेल्या हत्तीणीच्या हत्येने सर्वत्र संतप्त वातावरण आहे. भाजपा केरळमध्ये झालेल्या या हत्येचा निषेध करत आहे. त्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करत आहे. मात्र केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीनही राज्यात दहशत पसरवणारा आणि तब्बल २००० हत्तींची हत्या करणाऱ्या वीरप्पनची मुलगी विद्या राणी हिने भाजपा मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाचे सरचिटणीस … Read more

केरळातील हत्तीणीच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; स्फोटकं भरलेला अननस शेतकर्‍यांनी चारलाच नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये स्फोटकांनी भरलेला अननस गर्भवती हत्तीणीला खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती. यावरून देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या घटनेबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. शशी थरूर यांनी ट्विटवरुन एक पोस्ट शेयर करुन काही गोष्टींचा खूलासा केला आहे. स्फोटकांनी भरलेला अननस शेतकऱ्यांनी हत्तीणीला जाणीवपूर्वक चारलाच नाही … Read more

केरळमधील हत्तीणीच्या हत्येवरून निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशाचे राजकारण एकीकडे आणि महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्यात राजकारणाचाही वेगळाच खेळ सुरु आहे. सतत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी हे जणू महाराष्ट्राला आता रोजचेच झाले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे निलेश राणे आता त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून पुन्हा एकदा बोलले आहेत. सध्या अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांचे … Read more

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खडखडीत सवाल; म्हणाले…

मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात … Read more

निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ … Read more

मान्सून केरळमध्ये दाखल, आता पाऊस पडणार – Skymet Weather

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मान्सून आणि हवामानाविषयी माहिती देणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितले आहे की,’ दक्षिण पश्चिम मान्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच ३० मे रोजी केरळला पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्यातच सांगितले होते की, यावेळी मान्सून १ जूनला केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान खात्याने गुरुवारी आपला हा अंदाज बदलला. आयएमडीने सांगितले की,’ सध्याच्या … Read more

गुड न्यूज! मान्सून १ जूनला केरळात दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली । शेतकरी वर्गासाठी एक खुशखबर मिळत आहे. भारतात मान्सून दाखल होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण असून मान्सून १ जूनला केरळ दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याआधी हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये ५ जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने … Read more

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख … Read more