उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे ढाण्या वाघ; कोल्हापूर दौऱ्यात नागरिकांनी व्यक्त केलं समाधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापुरातील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाढी गावातील नागरिकानी आपल्या व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडल्यानंतर त्यांनी देखील नागरिकांचे म्हणणं व्यवस्थित जाणून घेतल्यानंतर नागरिक खुश झाले. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे ढाण्या वाघ आहेत अशा शब्दात नागरिकांनी मुख्यमंत्रांचे कौतुक … Read more

राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार; कोल्हापुरात २०१९ सारखी पूरपरिस्थिती ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने पातळी ओलांडली आहे. नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता आज संध्याकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याने कोल्हापूरला पुराचा आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. … Read more

सांगली- कोल्हापूरला महापुराचा धोका; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून अतिवृष्टी आली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरीकांचं स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही गावात पाणी शिरायला सुरुवात झाली असून कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. … Read more

कोल्हापुरला महापुराचा धोका; NDRF ची टीम रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोल्हापुर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याहून कोल्हापूर कडे NDRF दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. महापुराची संभाव्य परिस्थिती … Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर; पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ४३ फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदी काठच्या परिसरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. झी २४ वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९५ टक्के भरलं आहे. … Read more

महापूर काळात विद्यापीठ सेवकांच्या सामाजिक बांधिलकीचा विद्यापीठाने प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या सेवकांची ‍विद्यापीठाबरोबरच समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची प्रचिती गतवर्षी महापूरस्थितीच्या कालावधीत आली. माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानांद शिंदे यांनी काल सायंकाळी केले. शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल सर्व समिती प्रमुख व सदस्य यांचे कौतुक आणि गतवर्षी महापूर … Read more

पुरग्रस्थ महिलांनी महामार्ग रोखत थाटला संसार; नुकसान भरपाईची मागणी

श्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोल्हापूर मध्ये महापूर आला होता. या महापुरात कोल्हापूरकरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेकनाचे संसार या महापुरात वाहून गेले होते. त्यानंतर सरकारकडून या नुस्कान ग्रास नागरिकांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती

कोल्हापूरात पुन्हा येणार पूर ; शहरात भीतीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्यात येऊन गेलेल्या महापुराच्या आठवणी काढल्या तरी अंगावर क्षहारे उभा राहतो. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेने कोल्हापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने आणि सोमवार पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कोल्हापुरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पंचगंगा नदीच्या पात्रात … Read more

सिद्धगिरी संस्थानतर्फे पूरग्रस्त लोकांसाठी घरकुल

कोल्हापूर प्रतिनिधी | पूरग्रस्तांसाठी अन्न, वस्त्रांची मदत श्री क्षेत्र सिद्धीगिरी मठाच्या माध्यमातून करण्यात आली. यापुढे सिद्धीगिरी संस्थानाच्या वतीने पूरग्रस्त लोकांसाठी घरकुल उभारण्यासाठी कृतीशील कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे असं अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. पूरपरिस्थितीमध्ये पूरग्रस्तांसाठी आलेल्या शासकीय मदत पथकाला जेवण पुरवणे, पूरग्रस्तांना जेवण, पूर ओसरल्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी, ग्राम स्वच्छता, मृत जनावरांची … Read more

महापुरात हरवलेले कोल्हापूरचे वैभव सर्व मिळून पुन्हा उभा करू : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी | महापूराने हरवलेलं कोल्हापूरचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करुया, शासन, समाज आणि गणेशोत्सव मंडळानीही याकामी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी भरीव कार्य करुया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले. कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने येथील केशवराव भोसले नाटयगृहात आयोजित केलेल्या गणराया ॲवॉर्ड वितरण सोहळयाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. समारंभास … Read more