जिनपिंग सरकारने चिनी सैन्याला दिली खास उपकरणे, आता हिवाळ्यातही लडाख मधून माघार घेणार नाहीत

 बीजिंग । चीन कदाचित भारताशी शांतता चर्चा करीत असेल, पण चीनच्या लष्कराने (PLA) अत्यंत हिवाळ्यात लडाखमधून मागे न हटण्याची पूर्ण तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिनपिंग सरकारने (Xi Jinping) लडाख आणि तत्सम उंच भागांसाठी खास कपडे, शूज आणि तंबूसह हायटेक उपकरणे पुरविली आहेत. या उपकरणांच्या मदतीने, चिनी सैन्याच्या सैनिकांना येणाऱ्या हिवाळ्याचा केवळ सामनाच करता येणार नाही, … Read more

भारत चीन सीमाभागात वायुसेनेच्या मिग – 29 अन् चिनूक विमानांचे नाइट ऑपरेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीन यांच्या सीमेजवळील फॉरवर्ड एअरबेसवर भारतीय वायुसेनेच्या मिग-29 आणि चिनूक एअरक्राफ्ट विमानाने एक नाइट ऑपरेशन केले. भारतीय वायुसेनेने या नाइट ऑपरेशनद्वारे चीनला सांगितले आहे की ते कोणत्याही परिस्थितीत चिनी सैन्याचा सामना करण्यास तयार आहे. भारत-चीन सीमेजवळील या फॉरवर्ड एअर बेसवर अशा प्रकारच्या कारवाईबाबत … Read more

मोदींनी भेट दिलेला निमूचा प्रदेश आहे उंचावरील सर्वात खडतर प्रदेश  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह मध्ये दाखल झाले. पूर्व लडाखमध्ये भारत-चीन नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणावर तणाव असताना कोणतीच पूर्वकल्पना न देता ते असे अचानक आल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावण्याबरोबरच तिथली परिस्थिती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश होता. पूर्व लडाखमध्ये … Read more

टिकटॉकवरील बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओनी भारतीय कर्मचाऱ्यांसाठी लिहिले पत्र, म्हणाले की,”…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाख सीमेवर झालेल्या चकमकी नंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. या बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. केविन मेयर यांनी आपल्या या पत्रातून कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्याला मोठ्या प्रमाणावर … Read more

सिताराम येचुरी चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग यांना खरंच बाॅस म्हणाले होते का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी चिनी अध्यक्षांना आपला बॉस म्हणून संबोधलेला दावा केलेल्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट फिरतो आहे. हा खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्क्रीनशॉटमध्ये वास्तविक ट्वीटपासून अनेक विसंगती दिसून आल्याचे आढळून आले आहे. ट्विटमध्ये नमूद केलेली तारीख २० ऑक्टोबर, २०१५ ही येचुरी ट्विटरवर सामील … Read more

भारत चीनच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले ते जवान कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर गेले दीड महिने तणाव सुरु आहे. सोमवारी सीमेवर सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारतातील तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात सध्या तणाव वाढला आहे. याठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाले आहेत. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये दोन सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या … Read more

भारत चीन यांच्यात तणाव वाढल्याने रुपयाची किंमत घसरली; सर्वसामान्यांवर होणार ‘हा’ परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये बराच काळापासून तणाव निर्माण झालेला आहे. हा सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीही सुरू आहेत. मात्र यादरम्यानच, सोमवारी रात्री पश्चिम लडाखमधील गॅल्वान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. सीमेवर सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय रुपया … Read more

भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली; गोळीबार केला नाही – भारत सरकार 

नवी दिल्ली । भारत चीन सीमेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून तणाव निर्माण झाला आहे. भारताने लडाख सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यावर चीनने त्यांचे सीमेवरील सैन्य वाढविले होते. त्यामुळे भारताने देखील आपले सैन्य वाढविले. गेले दीड महिने सातत्याने हा तणाव मिटविण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या आहेत. भारताने काही अटी चीनसमोर मांडल्या होत्या. आज भारतीय सैन्याने एलएसी … Read more

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नेपाळचे पंतप्रधान भडकले; दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी पुन्हा एकदा नेपाळी पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा हे भूभाग परत घेण्याच्या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. नेपाळच्या संसदेमध्ये बोलताना त्यांनी काली नदीच्या सीमारेषेस मानण्यास नकार दिला आहे. काली नदी ही भारत आणि नेपाळ मधील सीमारेषा मानली जाते. कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या आपल्या प्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय … Read more

भारत, चीनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु; भारतीय लष्करी प्रवक्ते म्हणतात…

वृत्तसंस्था | भारत आणि चीनचे अधिकारी सद्यस्थीतीत सीमावर्ती भागात लक्ष देण्यासाठी प्रस्थापित मुत्सद्दी, लष्करी माध्यमांद्वारे काम करत आहेत. या परिस्थितीत त्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती ही अनुमानाच्या आधारे अथवा ठोस पुराव्यांशिवाय माध्यमांमध्ये देणे हे उपयुक्त नाही असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते यांनी म्हंटले आहे. त्यांनी माध्यमांना अशा प्रकारच्या वृत्तांकनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) … Read more