सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झडप

लडाख । गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या जखमा अजून भरल्या नसताना भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर पुन्हा एकदा झडप झाल्याचं वृत्त आहे. पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री एकमेकांना भिडल्याची माहिती समोर आली असून, यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, पँगाँग तलाव … Read more

खुशखबर! LIC आपल्या ग्राहकांसाठी लवकरच घेऊन येणार आहे एक नवीन अ‍ॅप, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण श्रीनगर किंवा लेह-लडाख, किंवा ईशान्य कोणत्याही राज्यात जा. एलआयसी एजंट्स आपल्याला सर्वत्र दिसतील. त्यांचे एजंट हे अगदी प्रत्येक गावात पसरलेले आहेत. असे म्हणतात की कोणत्याही गावात एकवेळ पोस्ट ऑफिस दिसणार नाहीमात्र एलआयसीचे एजंट नक्कीच दिसतील. परंतु सध्याच्या कोरोना काळामध्ये आता बहुतेक पॉलिसी या ऑनलाईन खरेदी केल्या जात आहेत. कोरोना आणि … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजनेबाबत करू शकतात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजने बद्दल एक मोठी घोषणा करू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागात 1 लाख 50 हजार किलोमीटरचे नवीन रस्ते तयार करण्याची एक मोठी योजना तयार केली आहे. यासाठी 1.30 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. भारत सरकारने 25 डिसेंबर … Read more

कॅट पुन्हा देणार चीनला धक्का, 9 ऑगस्टपासून सुरू करणार ‘Boycott China’ अभियान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या गालवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधी वातावरण आहे. लोक चीनच्या सामानावर बहिष्कार घालत आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त लोकांनी चिनी बनावटीच्या राख्यांवर बहिष्कार घातला. यामुळे चीनचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा 9 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (सीएआयटी) नेतृत्वात देशभरातील व्यापारी … Read more

चीनला भारताकडून आणखी एक फटका; आता ISA च्या बोलीमध्येही सहभागी होऊ देणार नाही!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या गालवान खोऱ्यात चिनी सैनिकांसह झालेल्या चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर भारत सतत चीनविरोधात कठोर भूमिका घेत आहे. आता भारत चीनशी असलेले आपले आर्थिक संबंध कमी करण्यामध्ये गुंतला आहे. या वेळी इंटरनॅशनल सोलर अलायंस (ISA) सदस्य राष्ट्रांसाठी जागतिक होम पॉवर सिस्टम च्या किंमतींच्या शोध निविदेत भाग घेण्यास चिनी कंपन्यांना अपात्र ठरविण्याची … Read more

‘या’ कारणामुळं भारत-चीन वादात ‘राफेल’ गेमचेंजर ठरणार नाही- शरद पवार

मुंबई । भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. दरम्यान राफेलच्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. भूतकाळात देशाचे … Read more

चीननं घुसखोरी केली नाहीचं, असं म्हणणारे लोक देशभक्त असूच नाहीत- राहुल गांधी

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमावाद अजूनही संपुष्टात आलेला नाही आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, तरीही सीमावादाचा तिढा सुटताना दिसत नाही आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी व्हिडीओ ट्विट करून चीनच्या भारतीय सीमेतील घुसखोरीच्या मुद्यावर आपली भूमिका मांडत आहेत. राहुल गांधी यांनी नवीन व्हिडीओ … Read more

पंतप्रधान मोदींची प्रतिमा हा काही राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली । ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १०० टक्के लक्ष हे केवळ स्वत:च्या प्रतिमा निर्मितीवर केंद्रित आहे. सरकारच्या ताब्यात असलेल्या संस्था याच कामात जुंपल्या गेल्या आहेत. मात्र, एखाद्या माणसाची प्रतिमा हा राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही,” असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ … Read more

पँगाँग टीएसओ परिसरातून चिनी सैन्याला माघार घ्यावीच लागेल, नाही तर..

लडाख । भारतीय आणि चिनी कंमाडर्समध्ये मंगळवारी शेवटच्या फेरीची चर्चा झाली. त्यावेळी भारतीय लष्कराने चिनी सैन्य अधिकाऱ्यांना घुसखोरी केलेल्या पँगाँग टीएसओ परिसरातून मागे हटावेच लागेल, हे स्पष्ट केले आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ एप्रिलच्या मध्यमामध्ये जी स्थिती होती, तशी ‘जैसे थे’ परिस्थिती कायम करावीच लागेल, हे चिनी सैन्य अधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने … Read more

चीनच्या व्यापारी मार्गावर भारतीय नौदलाची करडी नजर; अंदमान-निकोबार बेटांजवळ केल्या कवायती

चेन्नई । भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील पूर्व लडाखमधील सीमावादामुळं असलेला तणाव अद्यापही पूर्णपणे निवळला नाही. वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली असली तरी त्यातून समाधानकारक यश अजून भारताला मिळालेलं नाही आहे. एप्रिलमध्ये सीमेवरील ‘जैसे थे परिस्थिती’ पूर्ववत करण्यावर भारताचा भर आहे. दरम्यान पूर्व लडाखमधील काही भागातून माघार घेतली असली तरी चीननं आपल्या कुरापती … Read more